शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

श्रीकृष्णाची भक्ती केल्यामुळे पतीकडून तीन तलाक, शहनाजने पवनसोबत थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 22:02 IST

पवन आणि शहनाज यांच्यात मैत्री झाली, दोघांनी एकमेकांचं दु:ख एकमेकांना सांगितल

रायबरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात एका मुस्लीम व्यक्तीने पत्नीला तीन तलाक दिला. पत्नी शहनाज ही भगवान श्रीकृष्णाची भक्ती करताना पाहिल्यानंतर पतीला राग अनावर झाला आणि त्याने तीन तलाक देत पत्नीला स्वत:पासून वेगळे केले. पतीसोबत झालेल्या वादानंतर सैहनाज आई-वडिलांच्या घरी आली. मात्र, आई-वडिल व माहेरच्यांनीही तिला बोलणे सुनावले. त्यामुळे, शहनाजला काय करावे हेच कळेना. त्यावेळी, शहनाजने आपल्या बालपणीचा मित्र पवनला आपले दु:ख सांगितले. 

पवन आणि शहनाज यांच्यात मैत्री झाली, दोघांनी एकमेकांचं दु:ख एकमेकांना सांगितल. तर, पवनने शहनाजला आधार दिला, पुढे दोघांनी एक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, दोघांनी आश्रमात जाऊन लग्न केलं. शहनाजने आई-वडिलांचा घर सोडून अगस्त्य मुनि आश्रमात जाऊन पवनसोबत हिंदू-रिती-रिवाजानुसार लग्न केले. 

शहनाजने लग्नानंतर आपलं नाव बदललं असून ती आता आरोही बनली आहे. शहनाज आणि पवनकुमार हे फरीदपूरच्या ढाकनी गावातील रहिवाशी आहेत. पवन आणि शहनाज हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यामुळे, लहानपणापासूनच शहनाज भगवान श्रीकृष्ण यांची भक्त होती. ती त्यांची पूजा करत. तिच्या कुटुंबीयांना अनेकदा तिला रोखले, तरीही ती भगवान श्रीकृष्णाची पूजा करत. 

दरम्यान, २०१८ मध्ये शहनाजचे लग्न झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यातच पतीसोबत श्रीकृष्ण भक्तीवरुन भांडण झाले. त्यावेळी, पतीने तिला तीन तलाक दिला. त्यानंतर, शहनाजला तिच्या आई-वडिलांनीही टोचून बोलणे केले, त्यामुळे तिने आधार म्हणून पवनला आपला जीवनसाथी निवडले.   

टॅग्स :Muslimमुस्लीमtriple talaqतिहेरी तलाकUttar Pradeshउत्तर प्रदेशHinduहिंदू