शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

श्रीकृष्णाची भक्ती केल्यामुळे पतीकडून तीन तलाक, शहनाजने पवनसोबत थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 22:02 IST

पवन आणि शहनाज यांच्यात मैत्री झाली, दोघांनी एकमेकांचं दु:ख एकमेकांना सांगितल

रायबरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात एका मुस्लीम व्यक्तीने पत्नीला तीन तलाक दिला. पत्नी शहनाज ही भगवान श्रीकृष्णाची भक्ती करताना पाहिल्यानंतर पतीला राग अनावर झाला आणि त्याने तीन तलाक देत पत्नीला स्वत:पासून वेगळे केले. पतीसोबत झालेल्या वादानंतर सैहनाज आई-वडिलांच्या घरी आली. मात्र, आई-वडिल व माहेरच्यांनीही तिला बोलणे सुनावले. त्यामुळे, शहनाजला काय करावे हेच कळेना. त्यावेळी, शहनाजने आपल्या बालपणीचा मित्र पवनला आपले दु:ख सांगितले. 

पवन आणि शहनाज यांच्यात मैत्री झाली, दोघांनी एकमेकांचं दु:ख एकमेकांना सांगितल. तर, पवनने शहनाजला आधार दिला, पुढे दोघांनी एक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, दोघांनी आश्रमात जाऊन लग्न केलं. शहनाजने आई-वडिलांचा घर सोडून अगस्त्य मुनि आश्रमात जाऊन पवनसोबत हिंदू-रिती-रिवाजानुसार लग्न केले. 

शहनाजने लग्नानंतर आपलं नाव बदललं असून ती आता आरोही बनली आहे. शहनाज आणि पवनकुमार हे फरीदपूरच्या ढाकनी गावातील रहिवाशी आहेत. पवन आणि शहनाज हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यामुळे, लहानपणापासूनच शहनाज भगवान श्रीकृष्ण यांची भक्त होती. ती त्यांची पूजा करत. तिच्या कुटुंबीयांना अनेकदा तिला रोखले, तरीही ती भगवान श्रीकृष्णाची पूजा करत. 

दरम्यान, २०१८ मध्ये शहनाजचे लग्न झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यातच पतीसोबत श्रीकृष्ण भक्तीवरुन भांडण झाले. त्यावेळी, पतीने तिला तीन तलाक दिला. त्यानंतर, शहनाजला तिच्या आई-वडिलांनीही टोचून बोलणे केले, त्यामुळे तिने आधार म्हणून पवनला आपला जीवनसाथी निवडले.   

टॅग्स :Muslimमुस्लीमtriple talaqतिहेरी तलाकUttar Pradeshउत्तर प्रदेशHinduहिंदू