शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अयोध्येतील राम मंदिरानं मक्का अन् व्हॅटिकनलाही टाकलं मागे...! 48 दिवसांत एवढे लोक दर्शनासाठी पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 16:27 IST

आता रामनगरी अयोध्या एक धार्मिक राजधानी म्हणून उदयाला येत आहे. गेल्या 22 जानेवारीला रामलला राम मंदिरात विराजमान झाले. तेव्हापासून लाखो भाविक रामललांच्या दर्शनासाठी आयोध्येत दाखल होत आहेत.

प्रभू रामलला भव्य दिव्य अशा मंदिरात विराजमान झाल्यानंतर, अयोध्येला पुन्हा एकदा जुने वैभव प्राप्त होताना दिसत आहे. देश आणि जग भरातील राम भक्त प्रभू रामललांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. राम मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, रोज दीड ते दोन लाख लोक रामललांच्या दर्शनासाठी येत आहेत. सुट्टीच्या दिवसात तर हा आकडा आणखी वाढतो. याशिवाय, सनांच्या दिवशीही मंदिरात मोठी गर्दी दिसून येते. राम मंदिरासोबतच रामनगरी अयोध्याही जगाच्या नकाशावर उठून दिसत आहे.

आता रामनगरी अयोध्या एक धार्मिक राजधानी म्हणून उदयाला येत आहे. गेल्या 22 जानेवारीला रामलला राम मंदिरात विराजमान झाले. तेव्हापासून लाखो भाविक रामललांच्या दर्शनासाठी आयोध्येत दाखल होत आहेत. गेल्या 2 महिन्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तब्बल एक कोटीहून अधिक लोकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. संपूर्ण जगात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक कुठल्याही धार्मिक स्थळी पोहोचलेले नाहीत.

ख्रिश्चन समाजाचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ म्हणजे, व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकनला दरवर्षी सुमारे 90 लाख लोक भेट देतात. तसेच मुस्लीम समाजाचे सर्वात मोठे पवित्रस्थळ म्हणजे मक्का. येथे गेल्या वर्षात 13.5 कोटी लोकांनी भेट दिली. राम मंदिरासंदर्भात बोलायचे झाल्यास, येथे रोज लाखो भाविक येत आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यांत सुमारे एक कोटी लोकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे.

सव्वा कोटी भाविकांनी घेतलं दर्शन ट्रस्टचा दावा - राम मंदिर ट्रस्टचे कँप कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दावा केला आहे की, सरकारी आकडेवारीनुसार जवळपास एक कोटी 25 लाखहून अधिक राम भक्तांनी रामलला ललांचे दर्शन केले आहे. पूर्वी भारत विश्व गुरू होता. त्याची राजधानी अयोध्या होती. काहीसे असेच पुन्हा एकदा होत आहे. हिंदू समाजाच्या दृष्टीने ही फारच चांगली गोष्ट आहे. एवढेच नाही, त भारतासाठी याहून चांगली गोष्ट दुसरी कोणतीच असू शकत नाही, असेही प्रकाश गुप्ता यांनी म्हटले आहे. 

गुप्ता म्हणाले, मक्का मदीनेत केवळ हजच्या वेळीच लोक जातात. तसेच, ख्रिश्चन धार्मिक स्थळालाही विशिष्ट काळातच लोक भेट देतात. अयोध्येत रोज जवळपास 2 लाख लोक येत आहेत. राम जन्मोत्सवादरम्यान ही संख्या 5 ते 10 लाख पर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश