शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत अखिलेश यादव सहभागी होणार का? सपा नेत्यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 13:18 IST

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहे.

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमिवर विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची सुरू केली आहे. इंडिया आघाडीत जागावाटपावरुन चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी न्याय याऱत्रा सुरू केली आहे. ही यात्रा आता उत्तर प्रदेशमधून जाणार आहे, या यात्रेत सपा चे नेते अखिलेश यादव सहभागी होणार का अशा चर्चा सुरू आहेत. 

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून वाद सुरू आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार की नाही या चर्चेवर आता खुद्द अखिलेश यादव यांनीच उत्तर दिले आहे. जागावाटपाबाबत निर्णय झाल्यावरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत; आपनं सांगितलं कारण...

भारत जोडो न्याय यात्रेबाबत अखिलेश यादव म्हणाले की, काँग्रेससोबत अजूनही चर्चा सुरू आहे. अनेक याद्या तिथून आल्या आणि गेल्याही. ज्या क्षणी जागांचे वाटप होईल, तेव्हाच समाजवादी पक्ष भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होईल.

सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशमध्ये असून ती आज अमेठीत पोहोचणार आहे. पक्षाने अखिलेश यादव यांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले आहे. नुकतेच अखिलेश यादव यांनी यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले नसल्याचे सांगितले होते, त्यानंतर काँग्रेसने निमंत्रण पाठवले होते. अखिलेश या यात्रेत नक्कीच सहभागी होतील, अशी आशा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, उद्या अखिलेश यादवही भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होतील अशी आशा आहे.

सपा आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. समाजवादी पक्ष १७ जागा देण्यास तयार आहे. या जागांची यादी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही पाठवण्यात आली आहे, मात्र काँग्रेसने मुरादाबाद विभागात दोन जागांची मागणी केली आहे. काँग्रेस पक्षालाही मुरादाबाद लोकसभेची जागा हवी आहे. गेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने ही जागा जिंकली होती. समाजवादी पक्ष कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडण्यास तयार नाही.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवRahul Gandhiराहुल गांधी