शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

७३% जनता झोपलेली, जागे करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचे ‘भारत जोडो’त प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 06:43 IST

देशात ५० टक्के ओबीसी आणि १५ टक्के मागासवर्गीय राहतात तर आदिवासींची संख्या ८ टक्के आहे.

प्रतापगड (उ.प्र.) : देशात ५० टक्के ओबीसी आणि १५ टक्के मागासवर्गीय राहतात तर आदिवासींची संख्या ८ टक्के आहे. केंद्र सरकार या सर्व लोकांचे शोषण करत आहे. असा जवळपास ७३ टक्के वर्ग झोपी गेलेला आहे, त्यांना जागे करण्याचे काम मी करत आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान येथे केले.

राहुल गांधी आपल्या भारत जोडो न्याय यात्रेंतर्गत सोमवारी प्रतापगडला पोहोचले. खुल्या जीपमध्ये बसून त्यांनी नागरिकांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. राहुल यांच्यासोबत काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, अजय राय, मोना मिश्रा आदी उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले, देशातील ७३ टक्के जनता झोपी गेलेली आहे, मी सांगतो. त्यामुळे अग्निवीरसारखी योजना सरकार रेटून नेत आहे. आज नाही तर उद्या ७३ टक्के जनता जागी होईल. माझे काम या ७३ टक्के लोकांना मदत करणे आहे.

ऑफर स्वीकारली तरच यात्रेत येतो

काँग्रेसला उत्तर प्रदेशात लोकसभेच्या १७ जागांची ऑफर देण्यात आली आहे, ती स्वीकारली तरच त्यांचे प्रमुख अखिलेश यादव राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेत रायबरेलीत सहभागी होतील, असे समाजवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. काँग्रेसला कोणत्या जागा देऊ केल्या त्या सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी