शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

७३% जनता झोपलेली, जागे करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचे ‘भारत जोडो’त प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 06:43 IST

देशात ५० टक्के ओबीसी आणि १५ टक्के मागासवर्गीय राहतात तर आदिवासींची संख्या ८ टक्के आहे.

प्रतापगड (उ.प्र.) : देशात ५० टक्के ओबीसी आणि १५ टक्के मागासवर्गीय राहतात तर आदिवासींची संख्या ८ टक्के आहे. केंद्र सरकार या सर्व लोकांचे शोषण करत आहे. असा जवळपास ७३ टक्के वर्ग झोपी गेलेला आहे, त्यांना जागे करण्याचे काम मी करत आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान येथे केले.

राहुल गांधी आपल्या भारत जोडो न्याय यात्रेंतर्गत सोमवारी प्रतापगडला पोहोचले. खुल्या जीपमध्ये बसून त्यांनी नागरिकांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. राहुल यांच्यासोबत काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, अजय राय, मोना मिश्रा आदी उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले, देशातील ७३ टक्के जनता झोपी गेलेली आहे, मी सांगतो. त्यामुळे अग्निवीरसारखी योजना सरकार रेटून नेत आहे. आज नाही तर उद्या ७३ टक्के जनता जागी होईल. माझे काम या ७३ टक्के लोकांना मदत करणे आहे.

ऑफर स्वीकारली तरच यात्रेत येतो

काँग्रेसला उत्तर प्रदेशात लोकसभेच्या १७ जागांची ऑफर देण्यात आली आहे, ती स्वीकारली तरच त्यांचे प्रमुख अखिलेश यादव राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेत रायबरेलीत सहभागी होतील, असे समाजवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. काँग्रेसला कोणत्या जागा देऊ केल्या त्या सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी