शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मी का म्हणून स्वयंपाक करायला पाहिजे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 07:10 IST

मला नाय आवडत कुकिंग!

ठळक मुद्दे- आई फार ओरडते मला!

आई म्हणते, मुलगी असो की मुलगा  प्रत्येकाला स्वयंपाक यायला हवा, असं का? मला अजिबात आवडत नाही ते काम!प्रथमेश रिसबुड, पुणे 

प्रथमेश, शाळेत आपण माणसाच्या मूलभूत गरजांबद्दल शिकतो. त्या कुठल्या आहेत बरं? अन्न, वस्त्र आणि निवारा. यातलं अन्न हा अतिशय महत्वाचा घटक असतो. तू मोबाईलवर गेम्स खेळतच असशील, किंवा आता लॉक डाऊनमुळे घरात आहेस तर तुङया मित्रमैत्रीणींशीही बोलत असशील आणि बोलता बोलता फोनची बॅटरी गेली तर काय करतोस?फोन चाजिर्ंगला लावतोस बरोबर!अन्न हे पण आपल्या शरीराला रिचार्ज करायचं काम करत असतं. जर अन्न नसेल तर आपण जगू शकतो का? नाही! मग जे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे, मूलभूत आहे ते आपल्याला बनवता यायला नको का? यात आवडी निवडीचा प्रश्नच नाहीये. स्वयंपाक शिकणं हे जीवन कौशल्य आहे म्हणजे असं कौशल्य जे जगण्यासाठी प्रत्येकाला यायला हवं. तुला माहिते लॉक डाऊननंतर परगावी राहणारे अनेक विद्यार्थी, नोकरीसाठी दुस?्या गावात राहणारे अनेक तरुण यांचे सुरुवातीला खूप हाल झाले कारण लॉक डाऊन नंतर त्यांच्या मेस बंद झाल्या आणि त्यांना स्वयंपाक बनवता येत नव्हता. घरात सामान, गॅस असूनही उपयोग नव्हता कारण तो वापरायचा कसा, एखादा पदार्थ किंवा अगदी वरण भाताचा कुकर लावायचा कसा हेही त्यांना येत नव्हतं. मग त्यातल्या अनेकांनी सुरुवातीचे हाल सहन केल्यावर नंतर त्यांच्या आईला फोन करून व्हॉट्स अँप व्हिडीओ करून स्वयंपाक शिकून घेतला. अशी वेळ कुणावरही कधीही येता कामा नये. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही आपत्तीत आपल्याला स्वत:ला सांभाळता आलंच पाहिजे आणि त्यासाठी स्वयंपाक आलाच पाहिजे. 

दुसरं, स्वयंपाक ही काही फक्त आई किंवा बहिणीची जबाबदारी नाही तर  कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे तुला आवडत नसलं तरीही आई म्हणतेय ते बरोबर आहे. प्रत्येकाला स्वयंपाक यायलाच हवा. त्यामुळे आता आईच्या हाताखाली स्वयंपाकाचे धडे गिरवायला सुरुवात कर.