शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : जमावबंदी म्हणजे काय? ती का लावतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 20:13 IST

आता आपण घरात बसणं हेच कोरोना शत्रूला हरवण्याचं सगळ्यात मोठं शस्र आहे.

ठळक मुद्देही जमावबंदी आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा.

माणसांच्या जिवाला किंवा आरोग्याला काही कारणाने धोका असेल तर माणसांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी जमावबंदी लागू केली जाते. जी आपल्या महाराष्ट्रात सुरुवातीला लागू केली गेली होती. त्यानंतर येते ती संचारबंदी. सध्या आपल्या देशात सर्वत्र लॉकडाउन आहे. पण आधी जमावबंदी म्हणजे काय? जमावबंदीत 5 पेक्षा जास्त लोकांनी जमावबंदी लागलेल्या भागात एकत्र यायला परवानगी नसते. कोरोना विषाणू स्पर्शातून, शिंक, थुंकी यांच्यातून पसरत असल्याने माणसांमध्ये या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माणसांनी एकत्र येण्यावर किंवा जमण्यावर बंदी घातली गेलेली आहे. जेणोकरून कोरोना विषाणू आपल्याकडे पसरू नये. जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी देतात. तो सगळ्यांनी पाळायचा असतो.

जमावबंदीच्या काळात गरजेच्या सेवा जसं की औषधाची दुकानं, भाजीपाला, दूध, रुग्णालये, बँका चालू असतात बाकी सगळं बंद असतं. आता आपल्याकडे वाहतूक व्यवस्थाही बंद केलेली आहे. म्हणजे तुम्हाला कुठे गावाला जाता येणार नाही. कारण एके ठिकाणहून दुसरीकडे जाताना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असते. एखादा कोरोना झालेला व्यक्ती दुस:या गावाला गेला अंडी तिथल्या लोकांच्या संपर्कात आला तर त्यांनाही कोरोना होण्याची भीती असते. असं होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्था म्हणजे ट्रेन्स आणि बससेवा बंद केलेली आहे. ही जमावबंदी आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. आणि मित्रमैत्रिणींकडे खेळायला जाण्याचा किंवा बिल्डिंगखाली सगळ्यांना जमवून खेळण्याचा हट्ट करू नका. आता आपण घरात बसणं हेच कोरोना शत्रूला हरवण्याचं सगळ्यात मोठं शस्र आहे.