शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

येथील डोंगरांमध्ये दडलाय रहस्यांचा खजिना, इथेच गुहेच्या आत आहे वाहती नदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 15:15 IST

फिरण्याची आवड असणाऱ्या लोकांना नेहमी अशा ठिकाणाचा शोध असतो, जिथे फार कुणी गेलेलं नसेल अशाच एका ठिकाणाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फिरण्याची आवड असणाऱ्या लोकांना नेहमी अशा ठिकाणाचा शोध असतो, जिथे फार कुणी गेलेलं नसेल अशाच एका ठिकाणाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही एकदा गेलात तर आयुष्यभरासाठी इथे गेल्याच्या अनेक आठवणी तुमच्या स्मरणात राहतील. 

भारतात आजही अशी अनेक ठिकाणे आहेत, जी लोकांच्या नजरेपासून फार दूर आहेत. जिथे आजही लोकवस्ती नाही. अशा ठिकाणांबाबत फार कमी लोकांना माहिती असते. अशीच एक डोंगरांमध्ये असलेली गुहा आहे. भारतातील सर्वातील लांब गुहांपैकी ही एक गुहा असल्याचं बोललं जातं.

मेघालयाच्या डोंगरांमध्ये सिजू गुहा आहे. डोंगरांमधील या गुहेची लांबी ४ किमी आहे. ही भारतातील दगडांपासून तयार सर्वात लांब गुहा मानली जाते. या गुहेची खासियत म्हणजे या गुहेत सहजासहजी जाता येत नाही. या गुहेच्या आत एक वाहती नदी आहे. गुहेत जाताना गुडघ्यांपर्यंत पाणी येतं.   

(Image Credit : holidayiq.com)

जर गुहेच्या अंधारात हरवण्यापासून वाचायचं असेल तर एक गाइड सोबत नेण्यात शहाणपणा ठरेल. ते नदीच्या मधून चालत तुम्हाला मार्ग दाखवतील.

कसे पोहोचाल?

सिजू गुहेपर्यंत जाण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला गुवाहाटी पोहोचावं लागेल. इथे पोहोचण्यासाठी देशातील जवळपास सर्वच मुख्य शहरांमधून रेल्वे सेवा आणि हवाई सेवा आहे. गुवाहाटीपासून गुहेचं अंतर साधारण २१६ किमीचं आहे. या गुहेला भेट देण्याचा सर्वात चांगला कालावधी ऑक्टोबर ते डिसेंबर आणि मार्च ते मे हा मानला जातो.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन