शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

रेल्वे प्रवासात थंडी वाजल्यावर चादर वापरण्यापूर्वी 'हे' माहीत करून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 12:41 IST

रेल्वेकडून प्रवासादरम्यान दिल्याजात असलेल्या ब्लॅंकेट, बेडशीट आणि उशीचा वापर तुम्ही नक्कीच  केला असेल.

अनेकदा आपण लांबचा प्रवास करताना  एसी ट्रेनने  करतो. त्यावेळी भारतीय रेल्वेकडून देण्यात आलेल्या सगळ्या सुविधांचा लाभ घेतला जातो. रेल्वेकडून प्रवासादरम्यान दिल्या जात असलेल्या ब्लॅंकेट, बेडशीट आणि उशीचा वापर तुम्ही नक्कीच  केला असेल. रेल्वेमध्ये बेडशीट आणि उशांचे कव्हर रोज धुतल्या जातात त्यानंतरच प्रवाशांना दिल्या जातात. 

मुंबई-दिल्ला राजधानी अशा ट्रेनमध्ये मिळत असलेले ब्राऊन आणि काळ्या रंगाचे मोठे ब्लॅंकेट महिन्यातून फक्त एकदा धुतले जातात. भारतातील रेल्वे जगातील सगळ्यात मोठ्या नेटवर्कपैकी एक आहे.  रेल्वेची व्यवस्था आणि सुविधेविषयी  तुम्ही  RTI मार्फत माहिती घेऊ शकता. एसी कंपार्टमेंटमध्ये दिल्या जात असलेल्या ब्राऊन आणि लाल रंगाच्या ब्लँकेट्स फक्त महिन्यातून एकदाच धुतल्या जातात. पांढरी  चादर आणि उशीचे कव्हर यांची रोज स्वच्छता  केली जाते. ( हे पण वाचा- तिरूपती बालाजीच्या हनुवटीवर का लावतात चंदन? 'या' मंदिराबद्दल आश्चर्यकारक गोष्टी वाचून व्हाल अवाक्)

अनेक प्रवाश्यांनी  बेडशिट महिन्यातून  फक्त एकदा धुतली जाण्याच्या कारणावरून प्रश्न सुद्धा विचारले आहेत.  रेल्वेकडून आलेल्या उत्तरानुसार राजधानी ट्रेन ८३ हजार किलोमीटरचा प्रवास करते. तेव्हा ब्लँकेटस फक्त एकदा धुतले जातात.  पश्चिम रेल्वेचे  चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर यांना याबाबत विचारणा केल्यास त्यांनी सांगितलं की ब्लँकेट सुती आणि जड असल्यामुळे फक्त ५० वेळा धुतली जाते. ( हे पण वाचा- कसलीही वाट न पाहता, फिरण्यासह ट्रेकिंगच्या अनुभवासाठी 'या' किल्ल्याला भेट द्या) ( image credit- financial express)

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स