शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

​Travel : पावसाळ्यात सेलिब्रेटींची या ‘4’ ठिकाणांना अधिक पसंती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 14:35 IST

सेलिब्रेटी या काळात पावसाचा आनंद घेण्यासाठी काही ठराविक ठिकाणांना पसंती देतात. जाणून घेऊया त्या ठिकाणांबाबत...

-Ravindra Moreआपल्या व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढून प्रत्येक सेलिब्रेटी त्यांच्या आवडीच्या ठिकाणांना भेट देत असतात. विशेषत: प्रत्येक ऋुतूमानानुसार त्यांचे ठिकाण ठरलेले असते. नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली असून या दिवसात फिरण्याची मजा काही औरच असते. सेलिब्रेटी या काळात पावसाचा आनंद घेण्यासाठी काही ठराविक ठिकाणांना पसंती देतात. जाणून घेऊया त्या ठिकाणांबाबत...* लोणावळापावसाळ्यात लोणावळा परिसरातील डोंगर आणि दऱ्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी सेलिब्रेटींची अधिक पसंती असते. या ठिकाणाला भारताचे स्वित्झरलॅँडदेखील म्हटले जाते. पावसाळ्यादरम्यान या ठिकाणी निसर्ग खूपच जवळून पाहण्याचा आनंद मिळतो. येथे एक प्राचीन बौद्ध मंदीर आहे. विशेष म्हणजे दगड कापून या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.   * दूधसागर मान्सूनमध्ये लोक गोवाला आॅफ सिजन बोलतात. मात्र आपण मान्सूनमध्येच गोवाचा आनंद घेण्यासाठी जावे. सेलिबे्रटीदेखील याठिकाणी पावसाळ्यात पावसाचा आनंद आणि थंडगार हवेचा आनंद घेण्यासाठी जातात. विशेष म्हणजे गोवा आणि कर्नाटक सिमेवर दूधसागर धबधबा पावसाळ्यास ओसंडून वाहत असतो. दूधसागर धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य या दिवसात अधिकच खुलून दिसते. हा तोच धबधबा आहे जो ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटात दाखविण्यात आला आहे. घनदाट जंगलामध्ये विस्तारलेला दूधसागर धबधबा पाहण्यासाठी जून पासून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान खूपच गर्दी असते. हा धबधबा लांब अंतराने पाहिल्यास डोंगरावरुन दुधाचा सागर वाहत असल्याचे दिसते. * आग्रापावसाळ्यात रोमॅँटिक सेलिब्रेटी कपल्स विशेषत: आग्राला भेट देतात. प्रेमाचे प्रतिक आणि जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहल याठिकाणी हे रोमॅँटिक कपल्स आपल्यातील प्रेम भावना प्रकट करण्यासाठी जातातच. ताजमहलाशिवाय याठिकाणी बरेच किल्ले आणि राजवाडे आहेत. विदेशी पर्यटकदेखील याठिकाणी मोठ्याप्रमाणात भेट देतात. * उदयपुर ज्या सेलिब्रेटींना डोंगर दऱ्यांमध्ये फिरायला आवडत नाही ते राजस्थानमधील उदयपुरला आवर्जून भेट देतात. पावसाळ्यात उदयपुराचे सौंदर्य अधिकच खुलते. विशेषत: या दिवसात रंगीत राजस्थानच्या सौंदर्याची झलक पाहावयास मिळते. येथील संस्कृती आणि राजवाडे पाहून आपला सर्व थकवा दूर होतो. Also Read : ​​मुंबईकरांनी पावसाळ्यात ‘या’ गोष्टींचा अनुभव अवश्य घ्यावाच !