शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

येथे लोकांना बोलण्यास आहे मनाई, कारण वाचून धक्का बसेल; पण तिथे जायची इच्छा होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 16:58 IST

असे काही लोक आहेत,ज्यांना वर्षातील एक दिवस मनशांतीसाठी काढतात. त्यांच्याकडे या सक्तीची नाही पण परंपरा आहे आणि संपूर्ण शहर या परंपरेत सामील होते.

किंचिंत मिनिटांसाठी शांत राहणे किती कठीण आहे. जरा विचार करा, तुम्हाला जर दिवसभर शांत रहायचे असेल तर? पूर्ण दिवस कोणाशी बोलण्यास तुम्हाला मनाई केली तर? हे सर्व करणे किती कठीण असेल, परंतु असे काही लोक आहेत,ज्यांना वर्षातील एक दिवस मनशांतीसाठी काढतात. त्यांच्याकडे या सक्तीची नाही पण परंपरा आहे आणि संपूर्ण शहर या परंपरेत सामील होते.

इंडोनेशियातील सुंदर शहर असलेल्या बालीमध्ये अशी परंपरा आहे ज्याला न्येपी असे म्हणतात. तसेच इंग्रजीत ‘डे ऑफ सायलेन्स’ म्हणून देखील ओळखले जाते आणि ते बाली कॅलेंडरनुसार इसाकावरसा (साकाचे नवीन वर्ष ) साजरा केला जातो. हा एक हिंदू सण आहे, जो बालीमध्ये साजरा केला जातो. या दिवशी एक राष्ट्रीय सुट्टी असे. यादिवशी बालीतील लोक शांततेत बसून ध्यान करतात. न्येपीच्या दिवशी कोणीही कोणाशीही बोलणार नाही आणीबाणीच्या सेवांव्यतिरिक्त, बाजार आणि वाहतूक सेवा बंद असतात.

यादिवशी काही लोक संपूर्ण दिवस उपवास करतात. संपूर्ण दिवस निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी बालीचे तरुण पुरुष ‘ओमेद-ओमेदन’ किंवा ‘द किसिंग रिचुअल’ प्रथेचे भागीदार बनतात, ज्यामध्ये ते एकमेकांच्या कपाळाबद्दल अभिवादन करतात आणि नवीन वर्षांचे शुभेच्छा देतात. या दिवशी भारतात ‘उगादी’ साजरा केला जातो. न्येपीचा हा एक दिवस आत्म-प्रतिबिंबित करण्यासाठी आरक्षित आहे.

या दिवशी मुख्य बंदी आग लावण्यावर आहे. घरातही मध्यम प्रकाश केला जातो. या दिवशी काही काम केले जात नाही. यादिवशी मनोरंजन कार्यक्रमावर देखील प्रतिबंध आहे. कोणीही कुठेही प्रवास करत नाही, बोलण्यावरही यादिवशी बंदी आहे. रस्त्यांवर या दिवशी कोणतीही हालचाल नसते. फक्त सुरक्षा रक्षक असतात ज्यांना ‘पिकालॅंग’ म्हटले जाते. हे लोक नागरिकांकडून या दिवसाचे व्यवस्थित पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतात.

या परंपरेचे पालन बालीमध्ये राहणारे हिंदूं करतात. याशिवाय, हे प्रतिबंध इतर धर्मांतील लोकांना लागू होत नाहीत. त्यांच्याकडे काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. न्येपीनंतर देशातील लोक दुस-या दिवशी पुन्हा एकदा आपली जुनी दिनचर्या सुरू करतात.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके