शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

येथे लोकांना बोलण्यास आहे मनाई, कारण वाचून धक्का बसेल; पण तिथे जायची इच्छा होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 16:58 IST

असे काही लोक आहेत,ज्यांना वर्षातील एक दिवस मनशांतीसाठी काढतात. त्यांच्याकडे या सक्तीची नाही पण परंपरा आहे आणि संपूर्ण शहर या परंपरेत सामील होते.

किंचिंत मिनिटांसाठी शांत राहणे किती कठीण आहे. जरा विचार करा, तुम्हाला जर दिवसभर शांत रहायचे असेल तर? पूर्ण दिवस कोणाशी बोलण्यास तुम्हाला मनाई केली तर? हे सर्व करणे किती कठीण असेल, परंतु असे काही लोक आहेत,ज्यांना वर्षातील एक दिवस मनशांतीसाठी काढतात. त्यांच्याकडे या सक्तीची नाही पण परंपरा आहे आणि संपूर्ण शहर या परंपरेत सामील होते.

इंडोनेशियातील सुंदर शहर असलेल्या बालीमध्ये अशी परंपरा आहे ज्याला न्येपी असे म्हणतात. तसेच इंग्रजीत ‘डे ऑफ सायलेन्स’ म्हणून देखील ओळखले जाते आणि ते बाली कॅलेंडरनुसार इसाकावरसा (साकाचे नवीन वर्ष ) साजरा केला जातो. हा एक हिंदू सण आहे, जो बालीमध्ये साजरा केला जातो. या दिवशी एक राष्ट्रीय सुट्टी असे. यादिवशी बालीतील लोक शांततेत बसून ध्यान करतात. न्येपीच्या दिवशी कोणीही कोणाशीही बोलणार नाही आणीबाणीच्या सेवांव्यतिरिक्त, बाजार आणि वाहतूक सेवा बंद असतात.

यादिवशी काही लोक संपूर्ण दिवस उपवास करतात. संपूर्ण दिवस निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी बालीचे तरुण पुरुष ‘ओमेद-ओमेदन’ किंवा ‘द किसिंग रिचुअल’ प्रथेचे भागीदार बनतात, ज्यामध्ये ते एकमेकांच्या कपाळाबद्दल अभिवादन करतात आणि नवीन वर्षांचे शुभेच्छा देतात. या दिवशी भारतात ‘उगादी’ साजरा केला जातो. न्येपीचा हा एक दिवस आत्म-प्रतिबिंबित करण्यासाठी आरक्षित आहे.

या दिवशी मुख्य बंदी आग लावण्यावर आहे. घरातही मध्यम प्रकाश केला जातो. या दिवशी काही काम केले जात नाही. यादिवशी मनोरंजन कार्यक्रमावर देखील प्रतिबंध आहे. कोणीही कुठेही प्रवास करत नाही, बोलण्यावरही यादिवशी बंदी आहे. रस्त्यांवर या दिवशी कोणतीही हालचाल नसते. फक्त सुरक्षा रक्षक असतात ज्यांना ‘पिकालॅंग’ म्हटले जाते. हे लोक नागरिकांकडून या दिवसाचे व्यवस्थित पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतात.

या परंपरेचे पालन बालीमध्ये राहणारे हिंदूं करतात. याशिवाय, हे प्रतिबंध इतर धर्मांतील लोकांना लागू होत नाहीत. त्यांच्याकडे काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. न्येपीनंतर देशातील लोक दुस-या दिवशी पुन्हा एकदा आपली जुनी दिनचर्या सुरू करतात.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके