शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway: 'ही' आहे भारतातील सर्वांत जुनी रेल्वे; तब्बल ११० वर्षांपासून करतेय प्रवाशांची सेवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 15:34 IST

भारतीय रेल्वे जगात चौथ्या आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठं जाळं आहे.

नवी दिल्ली: भारतीय रेल्वे जगात चौथ्या आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठं जाळं आहे. इथे दिवसभर हजारो गाड्यांची ये-जा होत असते. भारतातील अनेक रेल्वे गाड्या आपल्या वैशिष्ट्यांमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. रेल्वेचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे मात्र, भारतातील सर्वात जुन्या रेल्वेबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. विशेष म्हणजे आपल्या भारतात एक अशी देखील रेल्वे आहे जी मागील ११० वर्षांपासून प्रवाशांची सेवा करत आली आहे. वर्षोनुवर्षे रेल्वेमध्ये खूप सुधारणा होत गेली आहे, त्यामुळे ही ऐतिहासिक रेल्वे चर्चेचा विषय बनली आहे. 

भारतातील सर्वात जुनी रेल्वे म्हणून पंजाब मेलची जगभर ख्याती आहे. या रेल्वेची सुरूवात १ जून १९१२ रोजी झाली होती. तेव्हापासून आजतागायत ही रेल्वे प्रवाशांची सेवा करत आहे. मात्र कोरोनामध्ये लागलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या रेल्वेच्या सेवेला काही काळ ब्रेक लागला होता. 

पेशावरपासून मुंबईपर्यंत प्रवास

मागील महिन्यात या रेल्वेने ११० वर्षे पूर्ण करून १११ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मात्र आज देखील गाडीची वेगमर्यादा प्रति तास ११० किलोमीटर एवढी आहे. १९१२ मध्ये जेव्हा रेल्वे सुरू झाली होती तेव्हा भारतात इंग्रजांचे राज्य होते. त्या काळात ही रेल्वे मुंबई आणि पेशावर बंदरावर असलेल्या बॅलार्ड पिअर स्टेशनदरम्यान धावत असे. विशेष म्हणजे ही एकमेव अशी रेल्वे होती जी प्रवाशांना पेशावरपासून मुंबईपर्यंत पोहोचवत होती. 

प्रवासासाठी फक्त इंग्रजांना मुभा

सुरुवातीला या रेल्वेमधून फक्त ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र १९३० मध्ये या गाडीतील प्रवास सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला. १९४७ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान विभागले गेले, तेव्हा या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला. नंतर ही रेल्वे पंजाबमधील फिरोजपूर ते मुंबईपर्यंत धावू लागली. ही गाडी कोळशावर धावत होती आणि ती मुंबई ते पेशावर २४९६ किमीचे अंतर ४७ तासांत पूर्ण करत होती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सhistoryइतिहासMumbaiमुंबई