शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

दीस इज द बेस्ट पॉईंट... पावसाळ्यात राजस्थानमधील 'या' 5 पर्यटनस्थळांना भेट द्याच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 15:52 IST

पावसाळ्यात अनेकदा लॉन्ग विकेंडच्या सुट्टीच्या सुट्ट्यांची संधी मिळते. पण देशाच्या अनेक ठिकाणी पावसाळा असल्यामुळे फिरायला जाण्याचा प्लॅन करणं अजिबात शक्य होत नाही.

पावसाळ्यात अनेकदा लॉन्ग विकेंडच्या सुट्टीच्या सुट्ट्यांची संधी मिळते. पण देशाच्या अनेक ठिकाणी पावसाळा असल्यामुळे फिरायला जाण्याचा प्लॅन करणं अजिबात शक्य होत नाही. अशातच आपण सगळ्या सुट्ट्या घरात बसूनच वाया घालवतो. परंतु, यावर्षी असं अजिबात करू नका. कारण आम्ही तुम्हाला मान्सूनमध्ये राजस्थान फिरण्याच्या 5 फायद्यांबाबत सांगणार आहोत. हे जाणून घेतल्यानंतर पावसाळ्यामध्ये तुम्ही राजस्थान फिरण्याचा प्लॅन नक्की कराल. 

1. अरावलीमधील मनाला भूरळ घालणारी हिरवळ 

पाऊस, डोंगर आणि चहूकडे पसरलेली हिरवळ. असं दृश्य आपल्या सर्वांना पाहायची इच्छा असते. पावसाच्या पाण्यामुळे झाड आणखी चमकदार होतात. अशातच अरावलीची रोड ट्रिप आणखी मजेशीर होते. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही ट्रिप वाढवून पुढे माउंट आबूपर्यंत जाऊ शकता. 

2. सरोवरांची सैर मन प्रसन्न करेल 

राजस्थानला नेहमी उन्हाळा आणि वाळवंटासाठी ओळखलं जातं. परंतु, एकदा तुम्ही पावसाळ्यात येथे नक्की भेट द्या. येथील सरोवरांमधील स्वच्छ पाणी आणि आभाळातून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा तुम्हाला खरचं प्रसन्न करतील. 

3. राजस्थानची शान असलेले किल्ले

राजस्थानमध्ये अनेक किल्ले आहेत. पण येथे असणाऱ्या उष्ण वातावरणामुळे अनेक लोक किल्ले पाहायला जातात, परंतु फार काळ थांबणं पसंत करत नाहीत. पण पावसाळ्यात हे किल्ले पाहण्याची गंमत काही औरच... पावसाच्या पाण्यामुळे किल्ल्यांवर जमा जालेली माती निघून जाते आणि त्यांचं सौंदर्य आणखी बहरतं. 

4. मान्सूनमध्ये सणांचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण 

श्रावणाच्या महिन्यात हिन्दू कॅलेंडरनुसार, अनेक सण साजरे करण्यात येतात. यादरम्यान दहीहांडी, रक्षाबंधन यांसारखे सण येतात. हे सण राजस्थानमध्ये धुमधडाक्यात साजरे करण्यात येतात. अशातच मान्सूनमध्ये येथे जाऊन येथील संस्कृतीचाही आनंद घेऊ शकता. 

5. गर्दी नसल्यामुळे फिरण्याचा आनंद होईल दुप्पट

जेव्हा पर्यटक जास्त असतात, त्यावेळी फिरण्याचा आनंद पुरेपूर घेता येत नाही. परंतु मान्सूनमध्ये लोक आपल्या घरांतून बाहेर पडणं शक्यतो टाळतात. त्यामुळे पर्यटकांची गर्दी फार अनुभवता येत नाही. त्यामुळे या दिवसांमध्ये फिरण्यासाठी गेल्यावर त्या ठिकाणांवरील सौंदर्याचा पुरेपूर आनंद लूटता येतो. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन