शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

असा किल्ला ज्यावर तोफेगोळेही व्हायचे निकामी, १३ वेळा आक्रमण करून इंग्रज फिरले होते माघारी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 13:21 IST

भारतातील सगळेच किल्ले कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकप्रिय आहेत. असाच एक किल्ला राजस्थानच्या भरतपुरमध्येही आहे.

भारतातील सगळेच किल्ले कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकप्रिय आहेत. असाच एक किल्ला राजस्थानच्या भरतपुरमध्येही आहे. लोहगड(लोहागड) असं या किल्ल्याचं नाव आहे. कुणीही न जिंकू शकलेला हा भारतातील एकमेक किल्ला असल्याचं बोललं जातं. इतकेच काय तर इंग्रजांनीही इथे हार मानली होती.

या किल्ल्याची निर्मिती २८५ वर्षांआधी म्हणजे १९ फेब्रुवारी १७३३ ला जाट शासक महाराजा सूरजमल यांनी केली होती. त्या काळात बारूद आणि तोफेचा वापर अधिक होता. त्यामुळे हा किल्ला तयार करताना एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. ज्यामुळे तोफ गोळे किल्ल्याच्या भींतीवर पडूनही काहीच होत नव्हतं.

या किल्ल्याच्या निर्मितीच्या आधी एक रूंद आणि मजबूत दगडांची भींत तयार करण्यात आली. जेणेकरून तोफ गोळ्यांचा काहीच प्रभाव होऊ नये. त्यासाठी या भिंतीच्या चारही बाजूने शेकडो फूट कच्च्या मातीची भींत उभारण्यात आली आणि खाली खोल खड्डा करून त्यात पाणी टाकण्यात आलं. अशात जर दुश्मन सैन्याने पाणी पार केलं तरी ते सपाट भींतीवर चढू शकत नव्हते.

या किल्ल्यावर आक्रमण करणे कोणासाठीही सोपं नव्हतं. कारण तोफेतून निघणारे गोळे चिखलाच्या भींतीत घुसायचे आणि त्यांची आग विझली जायची. याने किल्ल्याचं काहीच नुकसान होत नव्हतं. त्यामुळेच दुश्मन किल्ल्याच्या आत प्रवेश मिळवू शकत नव्हते.

असे म्हणतात की, हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी १३ वेळा आक्रमण केलं होतं. इंग्रज सैन्यांनी इथे शेकडो तोफगोळे फेकले होते. पण काहीच झालं नाही. ते १३ पैकी एकदाही किल्ल्यात घुसू शकले नाहीत. असे म्हणतात की, इंग्रज पुन्हा पुन्हा हरल्यानंतर निराश झाले आणि तेथून निघून गेले होते. 

इतिहासकार जेम्स टाड यांच्यानुसार, या किल्ल्याची सर्वात मोठी खासियत याच्या भींती होत्या. या भींती मातीपासून तयार केल्या होत्या. पण तरी सुद्धा हा किल्ला ताब्यात घेणे म्हणजे लोखंडाचे चणे खाण्यासारखंच होतं. 

टॅग्स :FortगडRajasthanराजस्थानTravel Tipsट्रॅव्हल टिप्स