शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

४८ एकरात पसरलेलं सगळ्यात महागडं हॉटेल पाहिलं का? जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 17:27 IST

प्रत्येकाला फिरण्याची आवड असते. तसंच फिरायला गेल्यानंतर तिथल्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच आहे.

प्रत्येकाला फिरण्याची आवड असते. तसंच फिरायला गेल्यानंतर तिथल्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच आहे. जर तुम्हाला सुध्दा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायची आवड असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत ज्याठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला खवय्येगिरीचा आनंद घेता येईल. तसंच ऐतिहासीक वास्तु सुध्दा पाहता येतील.

भारतातील सगळ्यात मोठं हॉटेल राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे आहे.  भारतातल्या सगळ्या महागड्या हॉटेल्सपैकी ते हॉटेल आहे. रामबाग पॅलेस हे या हॉटेलचे नाव आहे. साल १८३५ मध्ये हॉटेल तत्कालीन राज्यांच्या राजेशाही थाटासाठी उभारण्यत आलं होतं. महाराजा सवाई आणि त्यांची पत्नी गायत्रीदेवी यांचे हे पूर्वीच्या काळातले निवासस्थान आहे. सुमारे ४८ एकरात हे हॉटेल  पसरले आहे. 

सध्याच्या काळात हे पॅलेस जगातील सगळ्यात महागड्या पॅेलेसपैकी एक आहे. या हेरिटेज वास्तूला हॉटेल्सच्या ग्रुप्सनीं घेतले आहे. या पॅलेसचे आर्किटेक्चर आणि त्याभोवतालचे गार्डन फारच आकर्षक आणि भव्य आहे. या रेस्टॉरंटला ज्वेल ऑफ जयपुर या नावाने ओळखले जाते. या हॉटेलचे इंटेरियर खूप सुंदर आहे. या हॉटेलमध्ये ७८ एअर कंडीशन एसी आहेत. 

 या हॉटेलच्या रुम्समध्ये मिनीबार सुध्दा आहेत. या हॉटेलमध्ये लॉर्ड माउंटबेटेन, जॅकलिन आणि  प्रिंस चार्ल्स यांसारखे दिग्गजांनी भेटी दिल्या आहेत. या हॉटेलचं रेंन्ट २४,०० रुपयांपासून सुरू होते. जास्तीतजास्त रेंन्ट ५ लाख रुपये इतके आहे . जर तुम्हाला रॉयल राजपूत हॉटेलचा आनंद घ्यायचा असल्यास तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. जगातल्या सगळ्या मोठ्या हॉटेलपैकी असलेले या हॉटेलला बेस्ट हॉटेल ऑफ वर्ल्ड  हा दर्जा प्राप्त झाला आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स