शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

भारतातील 'या' गावात सगळ्यात आधी होतो सूर्योदय, निसर्गाच्या सानिध्यात घालवू शकता वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 15:07 IST

तुम्हाला माहीत आहे का की, भारतातील कोणत्या गावात सगळ्यात आधी सूर्योदय होतो? क्वचितच लोकांना याचं उत्तर माहीत असेल.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे खाद्यपदार्थ, वेगवेगळ्या भाषा, परंपरा बघायला मिळतात. परदेशातून लोक येथील विविध रंग बघण्यासाठी येतात. सोबतच आणखी एक खास गोष्ट बघण्यासाठी येतात. ती बाब म्हणजे भारतातील एका गावात सगळ्यात आधी होणारा सूर्योदय. तुम्हाला माहीत आहे का की, भारतातील कोणत्या गावात सगळ्यात आधी सूर्योदय होतो? क्वचितच लोकांना याचं उत्तर माहीत असेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

आज आम्ही तुम्हाला भारतातील एका अनोख्या गावाबाबत सांगणार आहोत जिथे भारतात सूर्योदय (First sunrise in India) सगळ्यात पहिले होतो. हे एक असं ठिकाण आहे जिथे तुम्ही तुमचं शहरातील धावपळीचं जीवन सोडून काही दिवस शांत आणि आनंदी वेळ घालवू शकता. 

1999 मध्ये अरूणाचल प्रदेशातील डोंग नावाच्या एका जागेचा शोध घेण्यात आला. तेव्हा समजलं की, देशात सगळ्यात आधी इथेच सूर्योदय होतो. जेव्हा आपण आपल्या साखर झोपेत असतो तेव्हा इथे सूर्योदय होतो. इथे साधारण पहाटे 4 वाजता सूर्योदय होतो आणि लोक आपापली कामे करू लागतात. 

हे गाव जमिनीपासून साधारण 1240 मीटर उंचीवर स्थित आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी हे गाव ओळखलं जातं. इथे राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त नाही. कारण हे गाव डोंगराळ भागात आहे. इथे साधारण केवळ चार ते पाच परिवार राहतात. अरूणाचल प्रदेशातील डोंग व्हॅली पर्यटकांची पहिली पसंत असतं. इथे लोक सूर्याची पहिली किरण कॅमेरात कैद करण्यासाठी गर्दी करतात. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके