शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

भेट देण्याआधी भारतातील कोणते बीच चांगले आणि कोणते अस्वच्छ आहेत ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 17:20 IST

भारतात अनेक ठिकाणी बीचवर  फिरायला जायला तुम्हाला आवडत असेल

भारतात अनेक ठिकाणी बीचवर  फिरायला जायला तुम्हाला आवडत असेल. पण त्या आधी भारतातील कोणते बीच चांगले आहेत . कोणते घाणेरडे आहेत. हे समजणं सुद्धा तितकंच गरचेचं आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला भारतातील चांगल्या आणि अस्वच्छ असलेल्या दोन्ही बीचची माहिती देणार आहोत. 

केरळमधिल कझाकुट्टम बीच हा भारतातील सगळ्यात जास्त स्वच्छ असलेल्या बीचपैकी एक आहे. 

ओडिशाचा पुरी बीच  हा सुद्धा स्वच्छ आहे. समुद्रकिनारी मजा घेण्यासाठी या ठिकाणाला भेट देऊ शकता. 

तिरुवनमइयुर बीच हा तामिळनाडू मधिल तिसरा सगळ्यात साफ आणि स्वच्छ असलेला बीच आहे. 

गोपालपुर बीच, ओडिशाच्या बेरहमपुर येथुन  १६ किमी  अंतरावर असलेला हा बीच सगळ्यात स्वच्छ असलेल्या बीचपैकी एक आहे. 

गुजरातमधील सुरत शहरातील डुमस बीचची गणती सगळ्यात सुंदर आणि रॉमॅंन्टिक बीचमध्ये होते. हा बीच जितका चांगला आहे. तेवढाच भयावह सुद्धा आहे.

केरल का कोझिकोड बीच सगळ्यात घाणेरडा आहे.

महाराष्ट्रातील सुद्धा अनेक बीच असे आहेत जे स्वच्छतेच्या बाबतीत खूपचं मागे आहेत. सागरेश्वर बीच हा खूपच घाणेरड्या अवस्थेत आहे.

मुंबईतीलजवळ असलेल्या वसईत असलेला  अर्नाळा बीच हा सगळयात घाण असवस्था असलेल्या बीचपैकी एक आहे. ( हे पण वाचा-आता रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, तुमचं स्टेशन आल्यावर तुम्हाला झोपेतून उठवलं जाईल...)

भारतातील सगळ्यात अस्वच्छ असलेल्या बीचमध्ये तामीळनाडूतील वेदरण्यम बीच चौथ्या क्रमांकावर आहे. जर बीचचा आनंद घ्यायला जात असलेल्या पर्यटकांनी स्वच्छतेचे भान राखले तर कदाचीत हे बीच पुन्हा चांगले आणि पर्यटनास योग्य ठरू शकतात.  ( हे पण वाचा-काचेचा पूल बघण्यासाठी चीन कशाला, भारतातीलच 'या' शहराला द्या भेट!)

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स