शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

भेट देण्याआधी भारतातील कोणते बीच चांगले आणि कोणते अस्वच्छ आहेत ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 17:20 IST

भारतात अनेक ठिकाणी बीचवर  फिरायला जायला तुम्हाला आवडत असेल

भारतात अनेक ठिकाणी बीचवर  फिरायला जायला तुम्हाला आवडत असेल. पण त्या आधी भारतातील कोणते बीच चांगले आहेत . कोणते घाणेरडे आहेत. हे समजणं सुद्धा तितकंच गरचेचं आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला भारतातील चांगल्या आणि अस्वच्छ असलेल्या दोन्ही बीचची माहिती देणार आहोत. 

केरळमधिल कझाकुट्टम बीच हा भारतातील सगळ्यात जास्त स्वच्छ असलेल्या बीचपैकी एक आहे. 

ओडिशाचा पुरी बीच  हा सुद्धा स्वच्छ आहे. समुद्रकिनारी मजा घेण्यासाठी या ठिकाणाला भेट देऊ शकता. 

तिरुवनमइयुर बीच हा तामिळनाडू मधिल तिसरा सगळ्यात साफ आणि स्वच्छ असलेला बीच आहे. 

गोपालपुर बीच, ओडिशाच्या बेरहमपुर येथुन  १६ किमी  अंतरावर असलेला हा बीच सगळ्यात स्वच्छ असलेल्या बीचपैकी एक आहे. 

गुजरातमधील सुरत शहरातील डुमस बीचची गणती सगळ्यात सुंदर आणि रॉमॅंन्टिक बीचमध्ये होते. हा बीच जितका चांगला आहे. तेवढाच भयावह सुद्धा आहे.

केरल का कोझिकोड बीच सगळ्यात घाणेरडा आहे.

महाराष्ट्रातील सुद्धा अनेक बीच असे आहेत जे स्वच्छतेच्या बाबतीत खूपचं मागे आहेत. सागरेश्वर बीच हा खूपच घाणेरड्या अवस्थेत आहे.

मुंबईतीलजवळ असलेल्या वसईत असलेला  अर्नाळा बीच हा सगळयात घाण असवस्था असलेल्या बीचपैकी एक आहे. ( हे पण वाचा-आता रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, तुमचं स्टेशन आल्यावर तुम्हाला झोपेतून उठवलं जाईल...)

भारतातील सगळ्यात अस्वच्छ असलेल्या बीचमध्ये तामीळनाडूतील वेदरण्यम बीच चौथ्या क्रमांकावर आहे. जर बीचचा आनंद घ्यायला जात असलेल्या पर्यटकांनी स्वच्छतेचे भान राखले तर कदाचीत हे बीच पुन्हा चांगले आणि पर्यटनास योग्य ठरू शकतात.  ( हे पण वाचा-काचेचा पूल बघण्यासाठी चीन कशाला, भारतातीलच 'या' शहराला द्या भेट!)

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स