शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विदेशात फिरण्यासाठी जाण्याऐवजी भारतातील 'या' शहरांना भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:27 IST

एखादी टूर प्लॅन करताना सर्वात आधी विदेशातील शहरांना पसंती देण्यात येते. प्रत्येकाचाच यूरोप, लंडन याठिकाणी जाण्याचा विचार असतो. मग त्यासाठी बजेटची जुळवाजुळव करण्यात येते.

एखादी टूर प्लॅन करताना सर्वात आधी विदेशातील शहरांना पसंती देण्यात येते. प्रत्येकाचाच यूरोप, लंडन याठिकाणी जाण्याचा विचार असतो. मग त्यासाठी बजेटची जुळवाजुळव करण्यात येते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? विदेशापेक्षाही भारतामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत ज्यांचं असं वेगळं महत्त्व आहे. ही ठिकाणं पाहण्यासाठी अनेक विदेशी पर्यंटकही भारतात येतात. जाणून घेऊया अशा काही ठिकाणांबाबत जी आपल्या वेगळ्या महत्त्वासाठी प्रसिद्ध आहेत...

1. अहमदनगर, निगहोज पॉटहोल्‍स 

अहमदाबाद रोडजवळ असलेलं हे ठिकाणं प्रसिद्ध टूरिस्ट पॉइन्ट म्हणूनही ओळखलं जातं. येथील कुकडी नदीवर तयार झालेले नॅचरल पॉटहोल्सचं सौंदर्य पाहण्यासारखं आहे. याव्यतिरिक्त वेसॉल्ट रॉक्सने तयार झालेले कर्व्स आणि त्यातून वाहणारं पाणी फार सुंदर दृश्य आहे. 

2. उदुपी, मारावंथे 

जर तुम्ही कर्नाटकमध्ये फिरण्यासाठी जात असाल तर तुम्ही उदुपीला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला विशाल अरबी समुद्र, हिल पॉइन्ट्स आणि सुपरनिका नदीमध्ये बोटिंग करण्याचा आनंद घेऊ शकता. 

3. जामनगर, नरारा मरीन नॅशनल पार्क

गुजरातमधील जामनगरमध्ये असलेलं नरारा मरीन नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला अद्भुत निसर्गसौंदर्य पाहायला मिळेल. गल्फ ऑफ कच्छमध्ये असलेल्या या पार्कमध्ये सी कोरल पाण्यावर पाहायला मिळतात. याचसोबत येथे सुंदर समुद्री जीवांना पाहता येते. 

4. जबलपूर, भेडाघाट 

संगमरवराने तयार करण्यात आलेल्या इमारती तुम्ही पाहिल्या असतील परंतु, येथे तुम्हाला संगमरवरापासून तयार झालेले डोंगर पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त येथे एक सुंदर वॉटरफॉलदेखील आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनIndiaभारत