सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या जोरावर दोन वर्षापूर्वी नामंजुर करण्यात आलेला प्रस्ताव आता मंजुर करुन घेतला आहे. आधी यासाठी ३३ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. आता मात्र त्यासाठीच १ कोटी ४० लाखांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे या चुकीच्या प्रस्तावावि ...
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान 2109 हिंसक घटनांची नोंद झाली आहे. टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढतच चालला असून हिंसा भडकविण्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर केला जात आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रियंका शर्मा यांनी ममता बॅनर्जी यांचं वादग्रस्त मीम तयार केले होतं. तसेच ते सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर टीएमसी नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ...