शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शक्तिपीठ महामार्ग

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Read more

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी घेतली कोल्हापुरातील आयटी पार्क, शक्तिपीठ भूसंपादनाची माहिती

लोकमत शेती : शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर

सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या बदललेल्या नव्या आराखड्याची गोपनीयता कायम

लोकमत शेती : नव्या संरेखनानुसार शक्तिपीठ महामार्ग ३८ किमीने वाढणार; 'हा' नवीन जिल्हा समाविष्ट होणार

लोकमत शेती : 'शक्तिपीठ'ची मोजणी पूर्ण! भूसंपादनाला होणार सुरुवात; महामार्गाची लांबी ८४० किलोमीटरपर्यंत वाढली

कोल्हापूर : Shaktipeeth Mahamarg: ‘शक्तिपीठ’चा नवा मार्ग, गावांची यादी व्हायरल... अधिकृत दुजोरा नाही

महाराष्ट्र : Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठ महामार्गांचा नवा प्लॅन तयार, कमीत कमी बागायती शेतीमधून जाणार; मुख्यमंत्र्यांचा दावा

लोकमत शेती : शक्तिपीठ महामार्गात आता महत्वाचा बदल; जिल्हे तेच मात्र काही तालुके बदलले

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा थांबणार नाही, सांगलीत महामार्गबाधित शेती बचाव कृती समितीची पार पडली बैठक

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी