मंगळवारी शास्त्री यांनी इसेक्सच्या मैदानातील खेळपट्टीवर नाराजी दर्शवली होती. खेळपट्टीवरील गवत त्यांनी कापायला सांगितले, असे तेथील मैदानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले ...
कसोटी मालिका सुरु व्हायला आता काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इंग्लंड संघाच्या खेळाडूंच्या अभ्यासाबरोबर या काही गोष्टींवर भारतीय संघाने विचार करायला हवा. ...
संघात योग्य समन्वय दिसत नाही. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी काळजीपूर्वक वक्तव्य करावी, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी आपल्या स्तंभात मांडले आहेत. ...