शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

नाशिक : नाराज छगन भुजबळांना अजित पवार देणार वेगळी संधी?; ३ पदांबाबत सुरू आहे चर्चा

महाराष्ट्र : Maharashtra Politics : 'योग्य वेळ, योग्य निर्णय! जयंत पाटील लवकरच सरकारमध्ये येतील'; राष्ट्रवादीमधील नेत्याने सगळंच सांगितलं

सांगली : मंत्रिमंडळात सांगलीची झोळी रिकामीच; खाडे, गाडगीळ यांची संधी हुकली

महाराष्ट्र : Maharashtra Politics : 'छगन भुजबळ नाराज नाहीत, वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील'; दत्तात्रय भरणेंनी स्पष्टच सांगितलं

नागपूर : यावेळी मंत्रिपद अडीच वर्षांचेच, ‘डोन्ट वरी...’ अनेकांना संधी मिळेल: उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : मंत्रिमंडळात ४ लाडक्या बहिणींना स्थान; ३ भाजप, १ अजित पवार गट, शिंदेंकडून महिलांना संधी नाही

नागपूर : नाराज छगन भुजबळ यांची सत्काराकडे पाठ; डावलल्याची बाब लागली जिव्हारी

महाराष्ट्र : शिंदेंच्या मंत्रिमंडळात असलेले, पण नव्या मंत्रिमंडळात नसलेले 'ते' १२ नेते कोण? पहा यादी

नाशिक : अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का कापला छगन भुजबळांचा पत्ता?; धक्कातंत्रामागे 'ही' आहेत कारणे!

महाराष्ट्र : महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्या जिल्ह्याला किती मंत्रिपदे?