शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

मुंबई : सुनेत्रा पवार DCMपदी, दोन्ही NCP विलीनीकरण, संजय राऊतांचा मोठा खुलासा; म्हणाले, “भाजपाला…”

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे? अमोल कोल्हे, पार्थ आणि रोहित पवार यांची नावे चर्चेत

महाराष्ट्र : विलीनीकरणावरून राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये मतभिन्नता, शरद पवार गटाकडून तयारी; अजित पवार गट अनुत्सुक?

जालना : त्यावेळी आमची अनौपचारिक बैठक झाली...; १७ जानेवारीच्या बैठकीवर राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : अजितदादांची 'ती' अंतिम इच्छा होती, जयंत पाटलांच्या घरी ३-४ वेळा बैठकीला आले, नेमकं काय घडले?

महाराष्ट्र : “पिंकी गेली हे टीव्हीवर समजले, बारामतीला पार्थिव आणायला गेलो तेव्हा…”; वडिलांना वाईट अनुभव

महाराष्ट्र : Video: गोविंदबागेतील 'तो' व्हिडिओ समोर; मृत्यूच्या १० दिवसांपूर्वीच शरद पवारांसोबत अजितदादांची चर्चा

पुणे : Ajit Pawar Passed Away: “आमच्यासारखे लाख गेले असते तरी चाललं असतं, पण लाखोंचा पोशिंदा तू का चोरून नेलास? रोहित पवारांचा नियतीला सवाल

महाराष्ट्र : पुतण्याबद्दल बोलताना काका झाले हळवे; कापऱ्या स्वरात शरद पवार म्हणाले, “आज अजित असता तर...”

महाराष्ट्र : तुम्ही माझ्या संघर्षाचे… माझ्या आयुष्याचे साक्षीदार…