शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

पुणे : भाजप, काँग्रेसची नव्या चेहऱ्यांना संधी, राष्ट्रवादीचा जुना नव्याचा मेळ; स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक नावे समोर

महाराष्ट्र : “राजकीय पोळी शेकण्यासाठी गलिच्छ राजकारण...”; गिरीश महाजनांची रोहित पवार यांच्यावर टीका

राष्ट्रीय : रोहित पवार आता अरविंद केजरीवाल यांच्या भेटीला; बैठकीत नेमके काय घडले? मोठी माहिती समोर

सांगली : Sangli ZP: भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीत मतभेद, मुंबईतील बैठकीला नेत्यांची दांडी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत शिंदेसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; मानसी लोळगेंऐवजी सत्यजित यांना ‘परिवहन’

सातारा : Satara ZP: म्हणे, भाजप धूर्त; म्हणूनच पदाधिकारी निवडीला लागेना मुहूर्त

महाराष्ट्र : “अजितदादांना अभिप्रेत असणारा विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा अर्थसंकल्प”: सुनील तटकरे

महाराष्ट्र : “घोषणांचा डोंगर, पण जनतेच्या पदरात शून्य”, अर्थसंकल्पावर शरद पवार गटाची टीका 

सांगली : Sangli ZP: राष्ट्रवादी सदस्यांसाठी 'व्हीप'चे अधिकार विलासराव जगताप यांच्याकडे, भाजपच्या खेळीला शह देण्यासाठी आखली व्यूहरचना

पुणे : नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार, पुण्याच्या महापौरांची माहिती