शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एनआरसी

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.

Read more

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.

राष्ट्रीय : झारखंड निवडणूक: 2024 पर्यंत देशातील घुसखोरांना बाहेर काढणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा

मुंबई : NRC च्या धर्तीवर राज्यात SRC लागू करा; स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मनसेची मागणी 

राष्ट्रीय : बंगालमध्ये NRC लागू होऊ देणार नाही, ममता बॅनर्जी अमित शाहांवर निशाणा

ठाणे : एनआरसी सर्व्हेत मुंब्य्रातील ९० टक्के नागरिक अपात्र ठरणार?

राष्ट्रीय : देशाच्या इंचन् इंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू- शहा

राष्ट्रीय : आसाममध्ये नागरिकता नोंदणीसाठी घेतली 10 हजार रुपयांची लाच; दोघे अधिकारी ताब्यात

राष्ट्रीय : ३० लाख लोकांचे भवितव्य अनिश्चित

संपादकीय : हाकलणे ही हिंसा, सामावणे ही सभ्यता

राष्ट्रीय : आता मणिपूरमधून होणार घुसखोरांची हकालपट्टी

राष्ट्रीय : एनआरसीप्रकरणी हस्तक्षेप करण्याची राष्ट्रपतींना विनंती