शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

सातारा : साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, कामकाज ठप्प

नाशिक : नाशकात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद; बाजार समिती, भाजी मंडईत शुकशुकाट

अहिल्यानगर : अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धीत उपोषण सुरू; दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

अहिल्यानगर : भारत बंदला नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; पुणतांब्यासह जिल्ह्यात आंदोलन

मुंबई : Bharat bandh : 10 वर्षापूर्वीचं सांगू नका, आजचं बोला, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका 

महाराष्ट्र : दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत भारत बंदचा परिणाम; स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवली ट्रेन, 24 पक्षांचा बंदला पाठिंबा

पुणे : पुण्यात बंद दरम्यान कोणत्याही मोर्चाला परवानगी नाही; नियम पाळण्याचे पोलिसांचे आवाहन

राष्ट्रीय : गुजरातचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही, जबरदस्ती केल्यास कठोर कारवाई - विजय रूपाणी 

महाराष्ट्र : फडणवीस म्हणाले, पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, कारण...

कोल्हापूर : गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांचाही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा