शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

राष्ट्रीय : प्रिमियम ट्रेन, हायटेक सेवा; ‘वंदे भारत’च्या सेवेकऱ्यांचे हाल, १८ तास काम पण पगार १० हजार…

महाराष्ट्र : काँग्रेस नगरसेवक भाजपासोबत येऊ इच्छितात; महापौर करण्यासाठीच्या हालचालींना वेग, नेते मुंबईत!

राष्ट्रीय : राष्ट्रपतींनी दिलेली ईशान्य भारतीय शाल परिधान करणे राहुल गांधी यांनी टाळले, भाजपाची टीका

महाराष्ट्र : ‘संविधान निर्मात्यांचा अवमान करणाऱ्या 'मनुवादी' भाजपचा तीव्र निषेध’, विजय वडेट्टीवार यांची टीका

महाराष्ट्र : मोठा ट्विस्ट! उद्धवसेना-भाजपा एकत्र येणार? अडीच वर्ष महापौर पद मिळणार? मुंबईत घडामोडींना वेग

अकोला : भाजपा विरोधकांच्या बैठकांचा रतीब! बहुमताचा आकडा जुळवण्यात कोणाला यश?

महाराष्ट्र : ‘हिरव्या आणि भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 

महाराष्ट्र : “मुंबईत बिहार भवन तर पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही?”; काँग्रेस नेत्यांची भाजपावर टीका

राष्ट्रीय : Rahul Gandhi : जिथे भाजपाला पराभव दिसतो, तिथे मतदारच सिस्टीममधून गायब केले जातात; राहुल गांधींचा मोठा आरोप

गोवा : आंदोलनांचा परिणाम