शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

महाराष्ट्र : कर्नाटक विधानसभेतील वीर सावरकरांची प्रतिमा काढण्याचा निर्णय; भाजपा आक्रमक, काँग्रेसवर टीका

मुंबई : “भाजपा महायुतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली, आता ‘लाडका भाऊ’साठी काम करणार”: नाना पटोले

मुंबई : “‘मोदी हैं तो मुमकीन हैं’ म्हणता मग सीमावाद का सोडवत नाहीत?”; काँग्रेसचा थेट सवाल

राष्ट्रीय : सोनिया गांधींचं काश्मीरच्या 'शत्रूंशी' कनेक्शन! भाजप खासदाराचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप

रत्नागिरी : परशुराम घाटात गाडी अडवून तिघांना मारहाण, काँग्रेस युवक जिल्हाध्यक्षांसह दहाजणांवर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : वेगळ्या काश्मीरची मागणी करणाऱ्या संघटनेशी सोनिया गांधींचा संबंध; भाजपच्या आरोपांनी खळबळ

संपादकीय : महाराष्ट्रात काँग्रेसचा धुव्वा का उडाला? समस्या महायुतीसमोर जास्त होत्या...

मुंबई : “महायुती सरकारने विधिमंडळाची परंपरा पाळावी, मविआला विरोधी पक्षनेतेपद द्यावे”: नाना पटोले

मुंबई : “महायुतीचे सरकार कसे आले, ७६ लाख मते मिळाली कशी?”; नाना पटोलेंनी विचारला प्रश्न

राष्ट्रीय : ममता किंवा उद्धव ठाकरेंना नेता करा; सत्यपाल मलिक यांचाही उडाला राहुल गांधींवरील विश्वास