शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

राष्ट्रीय : Delhi Assembly Election Results 2025: संपूर्ण निकालापूर्वीच रॉबर्ट वाड्रांनी केली काँग्रेसच्या पराभवाची भविष्यवाणी? स्पष्टच बोलले!

राष्ट्रीय : दिल्लीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी, बहुमताचा आकडा केला पार, तर आप... 

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभेत उलथापालथीचे संकेत?; केजरीवालांसह आपचे सर्वच दिग्गज सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर

राष्ट्रीय : Delhi Election Result 2025: ट्विस्ट...! 70 पैकी 50 जागा कोण-कोण जिंकणार? असा आहे दिल्लीतील नेत्यांचा सीन

राष्ट्रीय : Delhi Election Result: दिल्लीत त्रिशंकू स्थिती झाल्यास काँग्रेसची आपसोबत आघाडी?; केजरीवालांविरोधात लढणारे संदीप दीक्षित म्हणाले...

राष्ट्रीय : Delhi Election Result: दिल्लीत पुन्हा 'आप' सरकार की, भाजपची २७ वर्षांची प्रतिक्षा संपणार?

मुंबई : “नाचता येईना अंगण वाकडे”; राहुल गांधींच्या टीकेवर DCM एकनाथ शिंदेंचा खोचक टोला

राष्ट्रीय : तीन राज्ये, तीन निवडणुका अन् विरोधकांचे तीन आरोप...दिल्लीच्या निकालापूर्वी राजकारण तापले

महाराष्ट्र : ... तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही; CM फडणवीसांनी राहुल गांधींना दिला खास सल्ला

राष्ट्रीय : ध्रुवीकरणासाठी यूसीसी नको! फूट पाडणाऱ्या अजेंड्याचा समान नागरी कायदा अविभाज्य भाग