शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

चंद्रपूर : विदर्भातील काँग्रेसला धक्का ! चंद्रपुरात काँग्रेसला मोठा धक्का; वारजूकर बंधूंचा आज भाजप प्रवेश

महाराष्ट्र : शरद पवारांच्या NCP ला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा मुलगा आतिश दांडेगावकर यांचा भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : पीएम मोदींच्या दरबारी मंत्र्यांची 'परीक्षा'! होणार कामाचं प्रेझेंटेशन; सर्वांच्या कामाचा आढावा घेणार

राष्ट्रीय : Akhilesh Yadav : लोकांच्या कष्टाच्या पैशांची भाजपा...; BSP आमदाराच्या घरावर छापा, अखिलेश यादव आक्रमक

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवला नवा रेकॉर्ड; 'ही' कामगिरी करणारे जगातील पहिलेच नेते बनले

मुंबई : BMC Nominated Corporator: अखेर आमदार पुत्रांसह निकटवर्तीय झाले 'स्वीकृत', भाजपाकडून कुणाची वर्णी?

महाराष्ट्र : राज्यसभेच्या ४ जागांसाठी भाजपकडून २५ नावे; तावडे, दानवे, कांबळेंसह यादीत कोणाची नावे?

मुंबई : “राज्यसभेसाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत, अंतिम निर्णय...”; पंकजा मुंडेंनी सगळेच सांगितले

छत्रपती संभाजीनगर : भाजपमध्ये मोठी उलथापालथ! दिग्गजांच्या पदरी निराशा, मराठवाड्यातून कार्यकारिणीत कोण?

हिंगोली : हिंगोलीत राजकीय भूकंप: भाजप प्रवेशासाठी दांडेगावकर ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे