शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

महाराष्ट्र : स्थनिक निवडणुकीतही महाविकास आघाडीने एकत्र लढावे; शरद पवारांचा सल्ला

महाराष्ट्र : भाजपच्याच सेलचा नागरिकत्व कायद्यास विरोध; पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

सांगली : भाजपच्याच सेलचा नागरिकत्व कायद्यास विरोध : अल्पसंख्याक युवा मोर्चाचा संताप

महाराष्ट्र : एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर?; नागपुरात शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता 

राष्ट्रीय : नितीन गडकरींनी देवेंद्र यांच्यासाठी 'सत्तेचा महामार्ग' का बांधला नाही?... वाचा त्यांचंच उत्तर

राष्ट्रीय : कितीही विरोध करा, सरकार झुकणार नाही; सुधारित नागरिकत्व कायद्यावर अमित शहा ठाम

महाराष्ट्र : CAA: जामियाची जालियनवालाशी तुलना हा तर शहिदांचा अपमान; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

राष्ट्रीय : CAA: धर्माच्या नावाखाली भेदभाव नको, मुस्लिमांनाही नागरिकत्व द्या; भाजपाच्या मित्रपक्षाची मागणी

नागपूर : हिवाळी अधिवेशन : 'देवेंद्र फडणवीस पराभव पचवू शकत नाहीत त्यामुळे गोंधळ घातला जातोय'

राष्ट्रीय : विधानसभेचं कामकाज न झाल्यास भत्ताही नाही; सरकारच्या नव्या प्रस्तावाला भाजपाचा विरोध