शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

राष्ट्रीय : Gujarat Assembly elections 2022: १९९५ पासून गाजवलं गुजरात, पण २०१७ मध्ये भाजपा अडकली 'शंभर'च्या आत; पाहा काँग्रेस-भाजपाचा प्रवास

राष्ट्रीय : Gujarat Election: भाजपानं जुना फॉर्म्युला बदलला; प्रत्येक घरातून ३ मते घेण्याची रणनीती आखली

राष्ट्रीय : Gujarat Election: अरविंद केजरीवालांमुळे नरेंद्र मोदी इतिहास घडवू शकतात; 'झाडू' चालला तर भाजपाला फायदा?

फिल्मी : Subodh Bhave, Har Har Mahadev: 'आपल्या या कृतीला मानाचा मुजरा', मंत्रीमहोदयांचे सुबोध भावेला खास पत्र

राष्ट्रीय : Atul Bhatkhalkar : आता काँग्रेसचा राग येत नाही तर कीव करावीशी वाटते; भाजपा नेत्याचा खोचक टोला

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्र्यांवर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी; बावनकुळेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

महाराष्ट्र : BJP vs  NCP, Jayant Patil: एक तरी कागद दाखवा नाही तर खोटं बोलणं बंद करा; Bhagwat Karad यांना खुलं 'चॅलेंज'

राष्ट्रीय : Gujarat Elections 2022: RSS मधूनच जन्माला आलं AAP, भाजप-आपची भांडणं म्हणजे नुसता दिखावा; काँग्रेसचा हल्लाबोल

महाराष्ट्र : सरकारकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीसांनी खोटे न बोलता...; काँग्रेसचा टोला

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्लॅन; महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत खलबतं