शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

आंतरराष्ट्रीय : भाजप सत्तेत आहे तोपर्यंत संबंध सुधारणार नाहीत; माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : २०२२-२३मध्ये पुन्हा ११ राज्यांत निवडणुका; निवडणुका जिंकण्याचे मोदींचे मिशन, अशी आहे योजना

राष्ट्रीय : हार्दिक पटेल यांना अवघड पिच; भाजपने या जागेसाठी दिली उमेदवारी  

राष्ट्रीय : कितीही एकत्र आले तरी वाघाचा मुकाबला नाहीच, फडणवीसांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Gujarat Assembly Elections : रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगात तक्रार, मुलांसोबत प्रचार केल्याचा आरोप

राष्ट्रीय : मतदारांची झोप, उडवतेय राजकीय पक्षांची झोप; गुजरातमधील मतदारांच्या विचित्र सवयीमुळे राजकीय पक्ष अस्वस्थ

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील ‘त्या’ प्रकल्पांवर भाजपचे गुजरातमध्ये मार्केटिंग!रोजगार निर्मितीसाठी देताहेत वेदांता-फॉक्सकॉनचे उदाहरण

फिल्मी : Manoj Tiwari :  मनोज तिवारी 51 व्या वर्षी पुन्हा होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळ जेवणाचा व्हिडीओ

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: भाजपासमोर आव्हान कुणाचं? काँग्रेस की आप; या ओपिनियन पोलनं वाढवलं मोदी-शाहांचं टेन्शन

मुंबई : वादग्रस्त विधानानंतर राज्यपालांचा दिल्ली दौरा; राजकीय चर्चांना उधाण