शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

मुंबई : नगरसेवक २२७! मुंबई महापालिका सभागृहात बसायला जागाच नाही; अपुऱ्या जागेमुळे ‘गोंधळात गोंधळ’

संपादकीय : महापाैर निवडीचे धक्केबुक्के! सोयीस्कर राजकीय भूमिकांचे परखड विश्लेषण होणारच

महाराष्ट्र : कुजबुज! ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, ठाकरे बंधूंचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का?

ठाणे : भिवंडी महानगरपालिकेत ‘चंद्रपूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती?; भाजपच्या हालचालींना वेग

महाराष्ट्र : अजित पवार विमान अपघातप्रकरणी निष्कर्षांपर्यंत प्रतीक्षा करा; CM देवेंद्र फडणवीसांचं विधान

राष्ट्रीय : भारत-अमेरिका करार म्हणजे संपूर्ण शरणागती; लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका

मुंबई : मुंबई पालिकेवर ४४ वर्षांनी भाजपचा भगवा फडकला; देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले..!

छत्रपती संभाजीनगर : समस्यांवर खल नकोय, मार्ग काढण्यावर भर; नवनिर्वाचित महापौर समीर राजूरकर यांचे मत

छत्रपती संभाजीनगर : नवनिर्वाचित महापौरांचा अजेंडा: शहर स्वच्छता, दोन दिवसांआड पाणी, भ्रष्टाचारमुक्त पालिका

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे सेनेची भाजपला साथ, पण उद्धव ठाकरेंना कल्पना होती का? पडद्यामागे काय-काय घडलं? संदीप गिऱ्हेंनी सगळंच सांगितलं