शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मोदी सरकारच्या काळात शेती संपवण्याचे काम, पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट”: राहुल गांधी

नांदेड : 'अख्ख्या गर्दीत महाराष्ट्राचा कोहिनूर', नेटीझन्स म्हणाले रितेश तूही सहभागी हो

हिंगोली : राज्यातील प्रकल्प पळविण्यासाठीच सत्ता स्थापनेचा द्रविडी प्राणायाम: बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सर्वसामान्य जनतेच्या अंतःकरणाला भिडलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचा संदेश राज्यभर पोहोचवणार”

हिंगोली : Video: भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींनी वेळ काढला...थेट कुस्तीच्या आखाड्यात

महाराष्ट्र : Sanjay Raut: “राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या तरुण नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता”: संजय राऊत

हिंगोली : कोल्हापूरकरांचा नादच खुळा; भारत जोडो यात्रेत १० हजारांवर फेटेधारी सामील

हिंगोली : राहुल गांधींना साथ देण्यासाठी लंडनहून कुटुंबासह थेट भारत जोडो यात्रेत, महाराष्ट्रभर पाई चालणार

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra : “भारत जोडो यात्रेचा परिणाम दिसतोय, भाजपचा रोष त्याचा पुरावा,” काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा निशाणा

हिंगोली : भारत जोडो यात्रेत दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण; आठवणीत राहुल गांधी झाले भावूक