कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार
दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी आता हे नाव घराघरात पोहोचले आहे. नील बत्तू सन्नता सिनेमाच्या माध्यमातून अश्विनीने दिग्दर्शनात पदार्पण केले होते.पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यानंतर अश्विनी मागे वळून पाहिलेच नाही.