शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

मुंबई : Aditya Thackeray vs Ashish Shelar: अन्याय झाला म्हणून कोल्हेकुई करू नका, आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान देतो की...

महाराष्ट्र : Ashish Shelar : तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय...; गोल्डन गँगवरून आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : Ashish Shelar : एक अकेला मुंबईमध्ये सगळ्यांना भारी पडणार; आशिष शेलारांचा जोरदार हल्लाबोल

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : मोदींचे विश्वव्यापी नेतृत्व, फडणवीसांचे सारथ्य, शेलारांसारखा अर्जुन; मुंबई विजयाचे रेकॉर्ड ब्रेक करेल

सिंधुदूर्ग : हे तर आमच्या जीवावर निवडून आलेले भुरटे, आशिष शेलारांची विनायक राऊतांवर सडकून टीका

मुंबई : '...तर तुम्हाला न्यायालयातच घर बांधावे लागेल'; आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला

महाराष्ट्र : २ जागा गमावल्या, १ नवी जागा मिळवली आणि १ नवा मित्र जोडला; आशिष शेलारांचे संकेत

मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार यांना ठार मारण्याची धमकी

जालना : जयंत पाटलांचं पहाटेच्या शपथविधीवरुन मोठं विधान; अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सुप्रियाताई, गजनी चित्रपट पाहा, सूडाचे राजकारण टोकापर्यंत नेणे ही ठाकरे सरकारची भूमिका”