शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात ज्यू नेत्यांकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 00:14 IST

पराग वैद्य यांची माहिती : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डोंबिवलीत संवाद

डोंबिवली : चर्चिल, रूझवेल्ट आणि स्टालिन हे सर्व नेते ज्यू होते. दुसºया महायुद्धाची सुरुवात १ सप्टेंबर १९३९ ला नव्हे, तर ३० जानेवारी १९३३ ला झाली. हिटलर साम्राज्य विस्तारवादी नव्हता. तर, ज्या राष्ट्रांशी त्याचे युद्ध झाले, त्या सर्व राष्ट्रांनी कैकपटीने साम्राज्य वाढवले होते. हिटलरला युद्ध करण्यास भाग पाडले. दुसरे महायुद्ध हे हिटलरने नव्हे, तर आम्ही सुरू केल्याचा अनेक ज्यू नेत्यांचा दावा आहे, असे मत लेखक पराग वैद्य यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद, डोंबिवली शाखा यांच्यातर्फे ‘अडॉल्फ हिटलर : दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास’ या ग्रंथाचे लेखक पराग वैद्य यांच्याशी संवाद हा कार्यक्रम शनिवारी गणेश मंदिर संस्थानातील सभागृहात झाला. यावेळी वैद्य बोलत होते. अनेक प्रचलित समजुतींना धक्का देणारी विधाने या पुस्तकात असल्याचे वैद्य यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, प्रा. श्याम सायनेकर, सुरेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वैद्य म्हणाले, युरोपातील राजकीय, आर्थिक क्षेत्रांवर ज्यूंचा प्रचंड प्रभाव होता. जर्मनीतील ८० टक्क्यांहून अधिक शेअर मार्केट आणि ९० टक्क्यांहून अधिक बँका या ज्यूंच्या अधिपत्याखाली होत्या. युद्ध सुरू होण्यापूर्वी पोलंडने २० हजार जर्मन लोकांचे शिरकाण केले होते. आजपर्यंत हिटलरचे चित्र काळ्या रंगातच रंगवले गेले आहे. त्याला दुसरी बाजूही आहे. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी अनेक पुस्तकांचा अभ्यास केला असून त्यातील प्रत्येक विधानाला पुरावा आहे, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश देशपांडे यांनी केले. वृंदा कौजलगीकर यांनी सूत्रसंचालन केले.भूगोलामुळे युद्ध होतेप्रा. श्याम सायनेकर म्हणाले, भूगोलामुळे युद्ध होते आणि इतिहासामुळे भूगोल बदलतो. प्रशासनात अधिकारशाही असली की, प्रशासनाला शिस्त लागते. तसेच जर्मनीच्या रक्तात लष्करी वृत्ती भिनली आहे. त्या वृत्तीचे आकर्षण आणि शिस्त हे जर्मनीचे प्राण आहेत. लष्करी वृत्तीमुळे शिस्त, देशभक्ती निर्माण होते, असे सांगितले.

टॅग्स :warयुद्धdombivaliडोंबिवलीMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद