शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात ज्यू नेत्यांकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 00:14 IST

पराग वैद्य यांची माहिती : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डोंबिवलीत संवाद

डोंबिवली : चर्चिल, रूझवेल्ट आणि स्टालिन हे सर्व नेते ज्यू होते. दुसºया महायुद्धाची सुरुवात १ सप्टेंबर १९३९ ला नव्हे, तर ३० जानेवारी १९३३ ला झाली. हिटलर साम्राज्य विस्तारवादी नव्हता. तर, ज्या राष्ट्रांशी त्याचे युद्ध झाले, त्या सर्व राष्ट्रांनी कैकपटीने साम्राज्य वाढवले होते. हिटलरला युद्ध करण्यास भाग पाडले. दुसरे महायुद्ध हे हिटलरने नव्हे, तर आम्ही सुरू केल्याचा अनेक ज्यू नेत्यांचा दावा आहे, असे मत लेखक पराग वैद्य यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद, डोंबिवली शाखा यांच्यातर्फे ‘अडॉल्फ हिटलर : दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास’ या ग्रंथाचे लेखक पराग वैद्य यांच्याशी संवाद हा कार्यक्रम शनिवारी गणेश मंदिर संस्थानातील सभागृहात झाला. यावेळी वैद्य बोलत होते. अनेक प्रचलित समजुतींना धक्का देणारी विधाने या पुस्तकात असल्याचे वैद्य यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, प्रा. श्याम सायनेकर, सुरेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वैद्य म्हणाले, युरोपातील राजकीय, आर्थिक क्षेत्रांवर ज्यूंचा प्रचंड प्रभाव होता. जर्मनीतील ८० टक्क्यांहून अधिक शेअर मार्केट आणि ९० टक्क्यांहून अधिक बँका या ज्यूंच्या अधिपत्याखाली होत्या. युद्ध सुरू होण्यापूर्वी पोलंडने २० हजार जर्मन लोकांचे शिरकाण केले होते. आजपर्यंत हिटलरचे चित्र काळ्या रंगातच रंगवले गेले आहे. त्याला दुसरी बाजूही आहे. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी अनेक पुस्तकांचा अभ्यास केला असून त्यातील प्रत्येक विधानाला पुरावा आहे, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश देशपांडे यांनी केले. वृंदा कौजलगीकर यांनी सूत्रसंचालन केले.भूगोलामुळे युद्ध होतेप्रा. श्याम सायनेकर म्हणाले, भूगोलामुळे युद्ध होते आणि इतिहासामुळे भूगोल बदलतो. प्रशासनात अधिकारशाही असली की, प्रशासनाला शिस्त लागते. तसेच जर्मनीच्या रक्तात लष्करी वृत्ती भिनली आहे. त्या वृत्तीचे आकर्षण आणि शिस्त हे जर्मनीचे प्राण आहेत. लष्करी वृत्तीमुळे शिस्त, देशभक्ती निर्माण होते, असे सांगितले.

टॅग्स :warयुद्धdombivaliडोंबिवलीMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद