शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

ठाण्यातील अत्रे कट्ट्यावर बालकलाकारांचे साहित्यजागरचे कौतुकास्पद सादरीकरण, उपस्थितांकडून मिळाली दाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 15:21 IST

आवाजसंस्कृती केंद्र ठाणे या संस्थेच्या मुलांनी रसिकांच्या कौतुकाच्या वर्षावात साहित्यजागरचा पहिला कार्यक्रम आचार्य अत्रे कट्ट्यावर सादर केला.

ठळक मुद्देअत्रे कट्ट्यावर बालकलाकारांचे साहित्यजागर९ ते १४ वयोगटातल्या मुलांनी केले सादरीकरणआवाज संस्क्रृती केंद्रातर्फे साहित्यजागर

ठाणे : शिक्षणाचं माध्यम कोणतंही असो, भाषेचे संस्कार योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं केल्यास नवी पीढी देखिल साहित्याची गोडी चाखून त्याचा लळा आजुबाजूच्यांनाही कसे लावू शकते याचं जणू प्रात्यक्षिकच या कार्यक्रमात ९ ते १४ वयोगटातल्या मुलांनी अत्रे कट्ट्यावर रसिकांसमोर सादर केले. आवाजसंस्कृती केंद्र या ठाण्यातल्या संस्थेत ही मूलं साहित्याच्या अशा वेगवेगळ्या प्रांताचा लहानपणापासून अभ्यासच करतायत असे गौरवोद्गार उपस्थितांनी यावेळी काढले.

आवाज संस्क्रृती केंद्रातर्फे साहित्यजागर या कार्यक्रमाअंतर्गत कथाकथनाची अनोखी पद्धत, बालनाट्य, पथनाट्य, बालकवितांचा निवेदनासह कार्यक्रम सादर केला जातोय. हल्लीची मुलं ही एकतर प्रचंड अभ्यासाच्याओझ्याखाली दबलेली असतात आणि वेळ मिळेल तेव्हा टीव्ही, मोबाईलच्या विळख्यात सापडलेली असतात. या पार्श्वभूमिवर लहानपणापासूनच साहित्याचा संग जोपासणयासाठी अशाप्रकारे उल्लेखनिय कार्यक्रमात सहभागी होणार्या या मुलाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे असं मुलांचं कौतुक करताना स्मिता पोंक्षे म्हणाल्या. अत्रे कट्ट्यावर कार्यक्रम सादर करणार्या या मुलांचे संपुर्ण महाराष्टभर कार्यक्रम होतील आणि लहान मुलांच्या हाती साहित्याची पताका सोपवण्यासाठी असे कार्यक्रम झालेच पाहीजे अशा शुभेच्छा कट्ट्याच्या कार्यवाह शीला वागळे यांनी बोलताना दिल्या. कार्यक्रमादरम्यान लाईटस् जाऊनही मुलं थांबली नाहीत. त्यांनी मेबाईलच्या उजेडात कार्यक्रम पुढे सुरुच ठेवला यासाठी उपस्थितांनी मुलांचे कौतुक केले. पाऊस असतानाही कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या मुलांप्रमाणेच इतर मुलांचेही हा साहित्यजागर ऐकण्यासाठी कान तयार करायचे असल्याचा मानस संस्थापिका माधवी राणे यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमात साक्षी गवारी, वैदेही विरकर,राधा कुळकर्णी, अक्षता सुराडकर, वैष्णवी जुवेकर,पुर्वा कोल्हे, क्षितीज दुबळे,वीर म्हात्रे, कैवल्य राणे, आर्य सारंग ,सिद्धार्थ मोरे या मुलांनी उत्कृष्टरित्या संपुर्ण कार्यक्रम सादर केला.

                   आवाज संस्कृती केंद्रातर्फे ही मूलं राज्यबालनाट्य अनेक प्रकारच्या नाट्य, नृत्य स्पर्धा, वक्तृत्व व्यक्तिमत्व विकासासाठी लेखन , सादरीकरण, श्लोकपठण अशा सर्व कलांना एकाच ठिकाणी, एकत्र अंगिकारत असतात. त्यासाठी उपस्थित मान्यवरांनी मुलांना पुढच्या कार्यक्रमाच्या वाटचालीसाठी आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक