शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उल्हासनगर रेल्वे अपघातात महिलेने दोन्ही पाय गमावले, एक तासाने आली रुग्णवाहिका

By सदानंद नाईक | Updated: March 9, 2025 16:21 IST

महिलेला रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी मुंबई सायन येथे हलविण्यात आले...

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमाविलेल्या महिलेला १ तास रुग्णवाहिका येण्याची प्रतीक्षा रेल्वे स्टेशनला करावी लागली. मध्यवर्ती रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतरही १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहीकाचा घोळ कायम राहिल्याने, महिलेला रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी मुंबई सायन येथे हलविण्यात आले.

 उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील एका रुग्णाला तब्बल सहा तास १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका न मिळाल्याने, त्याचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली. शासनाच्या आरोग्य विभागाने याचा ठपका जिल्हा शल्यचिकित्सक व एका डॉक्टरांवर ठेवून त्यांना निलंबित केले. या घटनेनंतरही १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेचा घोळ कायम असल्याने, आरोग्य विभाग आता कोणावर कारवाई करते. याकडे सर्वांचे लक्ष लागले. शनिवारी दुपारी कमल साबळे या महिलेचा रेल्वे अपघात झाला. या अपघातात महिलेने आपले दोन्ही पाय गमावले. या महिलेला रेल्वे स्थानकातून मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र १ तासाच्या प्रतीक्षेनंतर रुग्णवाहिका आली. तो पर्यंत महिलेला मरण यातना सहन कराव्या लागल्या.

 मध्यवर्ती रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई सायन रुग्णालयात जखमी महिलेला हळविण्यासाठी पुन्हा डॉक्टर व नातेवाईकानी १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेला बोलाविले. मात्र एका तासाच्या प्रतीक्षेनंतरही रुग्णावाहीका आली नाही. अखेर खाजगी रुग्णवाहिकेने महिलेला सायन रुग्णालयात नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिकेला बोलाविले. यावेळी रुग्णवाहीकेच्या दराबाबत तू तू मै झाल्यावर, मध्यवर्ती रुग्णालयाने स्वतःची रुग्णावाहीका दिली. एकूणच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेचा घोळ कायम असून याबाबत शासन कारवाई करणार का? की गोरगरीब रुग्णाच्या जीवासी खेळणार? असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकानी यावेळी केला आहे. कोविड काळातील रुग्णवाहिका गेल्या कुठे? कोविड काळात महापालिका, रुग्णालय यांना देण्यात आलेल्या रुग्णवाहीका गेल्या कुठे? याच्या हिशेबाची मागणी सर्वसामान्य नागरिकाकडून होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेhospitalहॉस्पिटल