शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

कोणत्याही तपासणीविना चक्क ७०० किमी प्रवास, ४५ जणांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 01:17 IST

भिवंडीतून मजुरांची वाहतूक; ४५ जणांना घेतले ताब्यात

तळेगाव (श्या.पंत)/वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदी असतानाही भिवंडी येथून ४५ मजूर मालवाहतुकीच्या वाहनात बसून उत्तर प्रदेशातील अलाहबाद येथे जात होते. कोणत्याही तपासणीविना त्यांनी चक्क ७०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला तरीही त्यांना कुठेच अडविण्यात आले नाही.नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव (श्या.पंत) येथील तपासणी नाक्यावर त्यांचे वाहन अडविण्यात आले. त्यात ४५ मजूरदिसून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या भिवंडी परिसरात विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कंपनीकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने ४५ मजुरांनी ओळखीच्या असलेल्या मालवाहनाच्या चालकासोबत गावाचा रस्ता धरला. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीcorona virusकोरोना वायरस बातम्या