शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

चौकशी न करताच कोणाला जबाबदार कसे धरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:31 IST

केडीएमसीच्या हद्दीत अग्यार समितीच्या अहवालानुसार ६८ हजार बेकायदा बांधकामे आहेत.

- मुरलीधर भवार केडीएमसीच्या हद्दीत अग्यार समितीच्या अहवालानुसार ६८ हजार बेकायदा बांधकामे आहेत. बेकायदा बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. बेकायदा बांधकामांना कारवाईस अधीन राहून मालमत्ताकर लावला जातो. बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा विषय मार्गी लागलेला नाही... याविषयी महापालिकेच्या बेकायदा बांधकाम नियंत्रण खात्याचे उपायुक्त सुनील जोशी यांच्याशी साधलेला संवाद...बेकायदा बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई करणार?बेकायदा बांधकामे होण्यास कोणते अधिकारी जबाबदार आहे, हे याप्रकरणी चौकशी झाल्यावरच कळू शकते. चौकशीआधीच कोणाला दोषी धरता येत नाही. चौकशीपश्चात जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांची नावे कळू शकतील. त्यानंतरच त्यांना बेकायदा बांधकामास जबाबदार धरून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करता येऊ शकते.बिल्डरांविरोधात कारवाई केली जातनाही, याविषयी तुमचे मत काय?बेकायदा बांधकाम करणारे जमिनीचे मालक व बिल्डर यांच्याविरोधात महापालिकेस तक्रार प्राप्त झाल्यावर महापालिका अधिनियम व नगररचना अधिनियमानुसार शहानिशा करून तक्रार खरी असल्यास संबंधित बिल्डर व जमीनमालकाच्या विरोधात महापालिका गुन्हा दाखल करते. महापालिकेने अग्यार समितीच्या अहवालानुसार बेकायदा बांधकामांची यादी पालिकेच्या वेबसाइटवर नागरिकांच्या माहितीसाठी टाकली आहे.बेकायदा बांधकामांवर तोडगा काय?बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी सरकारने अनेकदा परिपत्रके काढलेली आहेत. मात्र, बेकायदा बांधकामे नियमित करून घेण्यासाठी बिल्डर रस दाखवत नाही. त्यामुळे नियमितीकरणाच्या प्रक्रियेस प्रतिसाद मिळत नाही.>नागरिकांनीही घर घेताना ज्या इमारतीत अथवा चाळीत घर घेणार आहे, ती इमारत व चाळ अधिकृत आहे की नाही, याची शहानिशा करूनच घर घ्यावे. त्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या नगररचना विभागात जाऊन चौकशी केली पाहिजे.>नागरिकांनी फसवणूक होण्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजेज्याठिकाणी घर घेणार आहे, त्या बिल्डरने सर्व परवानग्या घेतल्या आहेत की नाही, त्याचा गृहप्रकल्प अधिकृत आहे की नाही, याची माहिती घेऊनच घरखरेदी केल्यास त्यांची फसवणूक टाळता येऊ शकते. याविषयीची माहिती महापालिकेकडून दिली जाते. ही खबरदारी घर घेण्यापूर्वीच घेतल्यास नागरिकांवर बेकायदा बांधकामात घर घेतल्यानंतर बेघर होण्याची वेळ येणार नाही.