शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

कल्याणमधील ‘ती’ विहीर बुजवणार, केडीएमसी आयुक्तांचा पाहणीनंतर घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 05:32 IST

चक्कीनाका परिसरातील विहिरीत पडलेल्या पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. ही दुर्घटना घडलेली विहीर बुजविण्यात येणार आहे

- मुरलीधर भवारकल्याण - चक्कीनाका परिसरातील विहिरीत पडलेल्या पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. ही दुर्घटना घडलेली विहीर बुजविण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली.अपघातग्रस्त विहीर व परिसराची पाहणी बोडके यांनी शनिवारी केली. या वेळी महापालिकेचे बेकायदा बांधकाम नियंत्रक सुनील जोशी उपस्थित होते. विहिरीतील गाळ काही प्रमाणात काढल्याने शुक्रवारी ती ७५ टक्के पाण्याने भरली होती. विहीर परिसरातील प्रदूषणप्रकरणी जोशी यांनी सनराइज, बेलकम, सोलर या कंपन्यांची पाहणी केली होती. त्यापैकी एका कंपनीला त्यांचा कारखाना तीन दिवस बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे. तर, अन्य दोन कंपन्यांना त्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते.दोन अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभावएकीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने तिन्ही कारखान्यांच्या पाहणीनंतर तिन्हीपैकी एकाही कारखान्यातून सांडपाणी गटारात सोडले जात नसल्याची माहिती दिली होती. मात्र, महापालिका अधिका-यांनी कारखान्यांना नोटीस दिल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा खोटा ठरला आहे. एका कारखान्यात वापरले जाणारे सल्फर नाल्यावाटे गटारातील सांडपाण्यात मिसळते, ही बाब जोशी यांना पाहणीदरम्यान आढळली होती. तर, दुसरीकडे गटारात सांडपाणी सोडले जात नसल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केला. त्यावर, महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांची स्वाक्षरी आहे. कारखान्यांतून सांडपाणी नाल्यात मिसळत नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या दोन अधिकाºयांत समन्वय नसल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका