शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती, मदतकार्य सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 14:59 IST

मुसळधार पावसामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कल्याण - मुसळधार पावसामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्येहीपूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी पाणी साठल्याने लोक अडकून पडले आहे. दरम्यान, पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथक आणि हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले आहे.  कल्याण येथील म्हारळ मध्ये उल्हास नदीचे पाणी साचले आहे. बैठ्या चाळी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्या पर्यंत पाणी साचले आहे. तसेच वरप, कांबा गावात पाणी भरले आहे. येथील स्थानिक आपला जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या छतावर गेले आहेत. वरप येथील पेट्रोल पंप वरील छतावर 80 जण अकडले आहेत. त्याची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर ची व्यवस्था केली आहे. आता हेलिकॉप्टर वरप ठिकाणी पोहचले आहे. तर डोंबिवलीमदील खाडीकिनारीही पुरस्थिती निर्माण झली आहे.  पश्चिमेतील कोपर,डोंबिवली, ठाकुर्ली खाडी परिसर पाण्याखाली गेला आहे.चाळीत लोक अडकलेली आहेत, तर काहींना बाहेर काढयाला सुरवात करण्यात आली आहे.डोंबिवलीमध्ये सुद्धा एनडीआरएफ टीम दाखल झाली आहे.  

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीfloodपूर