शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

'त्या' घटनेमुळे कल्याण पोलीस सतर्क, सुरक्षेसंदर्भात महिलांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 16:30 IST

हैदराबादमध्ये पीडितेबरोबर घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात चीड व्यक्त केली जात आहे,

ठाणेः हैदराबादमध्ये पीडितेबरोबर घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात चीड व्यक्त केली जात आहे, पण या पुढे कोणी दुसरी तशी पीडिता बनू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. कल्याण पोलिसांच्या वतीने पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी काही सामाजिक महिलांशी सुरक्षेबाबत चर्चा केली. महिलांकडून त्यांची मते देखील घेण्यात आली.हैदराबादमध्ये घडलेली घटना कोणासोबत कधीही आणि कुठे ही घडू शकते, त्यामुळे आपल्याला नेहमी सावधान आणि सतर्क राहण्याची गरज आहे, असे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले. तसेच 'दामिनी पथक' आणि 'महिला सतर्कता टीम' तसेच सुरक्षेसंदर्भात सर्व माहिती देखील देण्यात आली, म्हणजे वेळ पडल्यावर त्याचा वापर करता येईल.वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी अशा कठीण प्रसंगी सर्वात आधी 100 या नंबरवर फोन करण्याची सूचना दिली, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण म्हणाले की महिलांनी सहजरीत्या कोणावर ही विश्वास टाकू नये सतर्क राहावे. यावेळी छाया वाघमारे, पुष्पा रत्नपारखी, अनिता पाटील, नंदिनी साळवे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

टॅग्स :Policeपोलिस