शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील २२० गांवपाड्यात तीव्र पाणी टंचाई , ३९ टँकरच्या फे-या

By सुरेश लोखंडे | Updated: May 8, 2023 19:46 IST

जिल्ह्यातील शहराना पाणी पुरवणाºया शहापूर तालुक्यातील १३४ गांवपाडे यंदा तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड या दोन तालुक्यातील तब्बल २२० गांवपाड्यात सध्या तीव्र पाणी टंचाई सुरू आहे. या गांवकºयांना १७ खासगी टँकरव्दारे तब्बल ३९ फेºयांव्दारे दैनंदिन पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये ५४ गांवांसह १६६ आदिवासी पाड्यांचा सामावेश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शहराना पाणी पुरवणाºया शहापूर तालुक्यातील १३४ गांवपाडे यंदा तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहेत. या ग्रामीण व दुर्गम भागातील गांवखेड्यांच्या ४० हजार ग्रामस्थांना आजरोजी ३२ खासगी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत आजरोजी दहा जादा टँकर शहापूरच्या गांवखेड्यात धावत आहेत. सध्याच्या पाणी टंचाईच्या या कालावधीत ३५ गांव टंचाई ग्रस्त आहेत. त्यांपैकी २९ गांवाना पाणी पुरवठा होत आहे तर १४० पाड्यापैकी १३२ पाड्यांना पाणी पुरवठा सुरू आहेत.

शहापूर तालुक्यातील तब्बल १७५ टंचाईग्रस्त गांवखेड्यांपैकी १६१ गांवपाड्यांना ३२ टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातही पाच गांवे आणि आठ आदिवासी पाड्यांना पाच टँकरव्दार पाणी पुरवठा सुरू आहे. या १३ गांवपाड्यांच्या तब्बल नऊ हजार ६९० ग्रामस्थ तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात उष्णतेची लाट पसरली आहे. जीव घेण्या उन्हामुळे या गावातील महिला व गांवकºयांना पाणी पुरवठा करणाºया टँकरची चातकाप्रमाणे वाट पाहावी लागत आहे. टँकर येताच अल्प वेळेत त्यातील पाणी संपत आहे. तर काही टँकर विहिरींमध्ये पाणी सोडत असले तरी त्या विहिरीवर ग्रामस्थ, महिला प्रचंड गर्दी करून पाणी समस्येला तोंड देत आहेत.

टॅग्स :thaneठाणेwater shortageपाणीकपात