शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

ठाण्यात हाजूरी भागातील घराची भिंत काेसळली, जिवित हानी टळली; २८ कुटूंबीयांना मदरशामध्ये हलविले

By जितेंद्र कालेकर | Updated: February 14, 2025 23:06 IST

सुदैवाने, या घटनेत काेणतीही जिवित हानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ठाणे: वागळे इस्टेट हाजूरी भागातील खलील अन्सारी यांच्या तळ अधिक एक मजली घराची भिंत बाजूच्या घरावर काेसळल्याची घटना शुक्रवारी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत काेणतीही जिवित हानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.हाजुरीतील मौलाना आझाद शाळेजवळ गंगाधर चाळीमधील अन्सारी यांच्या ३५ वर्ष जुने बांधकाम असलेल्या घराची २० फूट लांब आणि पाच फूट उंच भिंत बाजूला असलेल्या घरावर पडली. ही माहिती मिळताच माजी नगरसेविका नम्रता फाटक, ठामपाचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत कार्यासाठी भेट दिली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.ही भिंत अग्निशमन दलाच्या जवानांनी काढून बाजूला केली. या भिंतीमुळे बाजूला असलेल्या बाबूलाल विश्वकर्मा यांच्या घराचे पत्रे तुटून नुकसान झाले. आहे.सुरक्षेच्या कारणासाठी खलील अन्सारी, सादिक अन्सारी, निजाम अन्सारी आणि विश्वकर्मा यांची चार घरे रिकामी केली आहेत. त्यातील २८ रहिवाशांची राहण्याची सोय जवळ असलेल्या एका मदरसामध्ये केली आहे. 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाthaneठाणे