शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

‘मतदान’ प्रोत्साहनासाठी धावताहेत घंटागाड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:21 IST

नागरिकांमध्ये मतदानाविषयी असलेला निरुत्साह दूर करून या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी ७० टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : नागरिकांमध्ये मतदानाविषयी असलेला निरुत्साह दूर करून या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी ७० टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात जिल्ह्णातील सहा महापालिकांनादेखील सहभाग घेतला आहे. त्यांच्याकडून दररोज कचरा घेण्यासाठी शहरभर धावणाऱ्या ५२७ घंटागाड्यांद्वारे नागरिकांना, महिलांना आणि युवकयुवतींना आॅडिओ क्लिप ऐकवली जात आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून होत आहे.जिल्ह्णातील मतदानाची टक्केवारी वाढावी, कमीतकमी ७० टक्के मतदान १८ विधानसभा मतदारसंघांत व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जागृती करून ‘मतदान’ करण्यासाठी आवाहन करणारे उपक्रम हाती घेतले. याप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या महापालिका प्रशासनासदेखील निवडणूक यंत्रणेने आदेश जारी करून ‘मतदान’ टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप उपक्रम दिले आहेत. यास अनुसरून रोज कचरा घेण्यासाठी गल्लीगल्लींत धावणाºया घंटागाड्यांवर स्पीकर लावले आहेत. या स्पीकरद्वारे नागरिकांना आॅडिओ कॅसेट ऐकवली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून जिल्हा निवडणूक यंत्रणेकडे केला असल्याचे ‘मतदान’ जनजागृती स्वीप उपक्रमांच्या नोडल अधिकारी, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी लोकमतला सांगितले.शहरातील घराघरांतील कचरा गोळा करण्याच्या दैनंदिन कामासह महापालिकांच्या घंटागाड्या मतदारांना २९ एप्रिलच्या त्यांच्या मतदानाच्या हक्काची जाणीव करून देत आहेत. या गाड्यांना लावलेल्या स्पीकरमधील मंजूळ आवाजासह गीतांच्या माध्यमातून ‘मतदान’ हक्क बजावण्याचे आवाहन महिलावर्गांसह परिवारातील नागरिकांना करत आहेत. यासाठी ठाणे शहरात सर्वाधिक १५० घंटागाड्या रोज सकाळ, दुपारच्या त्यांच्यावेळेत धावत आहेत. याखालोखाल कल्याण-डोंबिवली मनपाच्या शहरांमध्ये १४० घंटागाड्या मतदानाची जाणीव करून देत आहेत. याशिवाय, नवी मुंबईला ११९, अंबरनाथला ५६ भिवंडी, ५४ तर उल्हासनगर शहरात आठ घंटागाड्या धावत आहेत.>‘मतदान’ हक्काची जाणीव लोकचळवळ व्हावीगेल्या लोकसभा निवडणुकीला जिल्ह्णातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातच सर्वात कमी अवघे ३८ टक्के म्हणजे अत्यल्प मतदान झाल्याची नोंद आहे. यापेक्षा एक टक्का जास्त अंबरनाथला ३९ टक्के फारच कमी मतदान झाल्याची नोंद आहे. यामुळे येथील ‘मतदान’ हक्काची जाणीव जनजागृतीऐवजी लोकचळवळ होणे अपेक्षित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे