शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पंतप्रधान आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 04:18 IST

जि.प.चा गौरव : भिवंडी, कल्याण सर्वोत्तम

ठाणे : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी म्हणून असलेली प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाने राज्यात प्रथम क्र मांक मिळवला आहे. तर राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या दोन तालुक्यांमध्ये कल्याण आणि भिवंडी या तालुक्यांचा समावेश आहे.

मोठ्या संख्येने घरकुले पूर्ण करणाºया राज्यातील पहिल्या दहा तालुक्यांमध्ये शहापूर तालुक्याने प्रथम क्र मांक प्राप्त केला आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्याने अव्वल क्रमांक मिळवला. यामुळे १ सप्टेंबर रोजी सिडको भवन, सभागृहामध्ये राज्याचे ग्राम विकास सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेचा गौरव होणार आहे.प्रधानमंत्री आवास योजनेतील या कामिगरीची दखल घेऊन घरकुल राज्य व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा हा गौरव ग्रामविकास सचिवांच्या हस्ते पार पडणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत असणाºया शबरी, रमाई, आदिम आदी घरकुल योजना या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या माध्यमातून या योजना राबवल्या जात आहेत.या योजने अंतर्गत २०१६-१७ वर्षा करिता जिल्ह्याला तीन हजार ३९९ लक्षांक दिले होते. त्यापैकी तीन हजार १४६ पूर्ण केले. तर २०१७ - १८ करीता ७७४ एवढे लक्षांक दिले होते. त्यापैकी ५२१ घरकुल बांधली. २०१८ - १९ करीता दिलेल्या ४६२ लक्षांकापैकी ४४३ घरांना मंजुरी मिळाली असून पहिला हप्ताही दिल्याचा दावा आहे.शासकीय यंत्रणा सज्जच्प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद असून शासनाने दिलेला लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्वच यंत्रणा तत्परतेने काम करत आहेत.च्२०१७ -१८ वर्षाचा संपूर्ण लक्षांक आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सगळ्या यंत्रणा सज्ज असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.521घरकूल पूर्ण443घरांना मंजुरी

टॅग्स :thaneठाणेHomeघरPMRDAपीएमआरडीए