शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

पिण्यासह आंघोळीलाही पाणी न मिळाल्यामुळे उल्हासनगरमधील नागरीक झेंडा वंदनपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 14:21 IST

उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे उल्हासनगर येथील बहुतांशी परिसरात सुमारे तीन दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही,

ठाणे : उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे उल्हासनगर येथील बहुतांशी परिसरात सुमारे तीन दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही, यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सोडण्याच्या प्रयत्नात असताना आंघोळीला ही पाणी न मिळाल्यामुळे उल्हासनगरमधील नागरीक ठिकठिकाणी देशाच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनपासून वंचित राहिले आहेत.  

या समस्येचा गैरफायदा घेत मनपाच्या बोरिंगच्या पाण्यासाठी दादागिरी करीत नागरिकांकडून पैशांची वसुली काही ठिकाणी करण्यात आली . दुरुस्तीसाठी मनपाच्या लोकांना पैसे द्यावे लागत असल्याचे कारण ऐकायला मिळाले. या समस्येची जाणीव एक दिवस आधीच मनपाचे उपायुक्त संतोष देहेरकर यांच्या लक्षात आणून दिले होते. पण दिलेले  आश्वासन नेहमीप्रमाणे पोकळ ठरले. पाणी आलेले नाही. काही ठिकाणी  जुन्या लाइनला ही पाणी नाही तर एमआयडीसीच्या लाइनला ही पाणी आलेले नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. आधिकारी फोन ही घेत नसल्याचे ही सांगितले तरी ही देहेरकर यांनी ही या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले. 

प्रजासत्ताक दिनी नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.