शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

खडवलीजवळ भातसा नदीत दोघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 04:51 IST

खडवली येथे भातसा नदीत मुंबईहून पिकनिकसाठी आलेले दोन जण बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.

टिटवाळा (ठाणे) : खडवली येथे भातसा नदीत मुंबईहून पिकनिकसाठी आलेले दोन जण बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. रामलखन राजाराम मौर्या (२५, रा. घाटकोपर ) आणि अभिजित कृष्णा बागवे (३७, रा. मानखुर्द) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस आणि अग्निशमन दल त्यांचा नदीपात्रात शोध घेत असून २४ तास उलटूनही मृतदेह सापडले नसल्याची माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली.ठाणे येथील इंडिया सुपर सर्व्हिसेस या कंपनीतील १० कामगार खडवली येथील भातसा नदी परिसरात पिकनिकसाठी आले होते. सर्वजण नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले असता रामलखनला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहताच त्याला वाचवण्यासाठी अभिजित यांनी प्रयत्न केले. मात्र, घाबरलेल्या रामलखनने अभिजित यांच्या कमरेला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. इतर मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरड केली; मात्र ते दिसेनासे झाले होते.यानंतर, सर्वांनी टिटवाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खडवली पोलीस चौकीत जाऊ न घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोधाशोध केली. अखेर, काहीच हाती न लागल्याने शोध थांबवण्यात आला. रविवारी सकाळी कल्याण अग्निशमन दलाच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, २४ तास उलटूनही मृतदेह सापडले नसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आहिरराव यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यू